राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (दि.२७) गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन देखील गोवर-रुबेला लसीकरणासाठी सज्ज झाले असून याची पूर्वतयारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ ...
गोरेगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे सुरु असलेला श्री पवनपूत्र मिनरल्स कारखाना हा आता गावात ध्वनी, वायु व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्या आरोग्यावर परिणाम पडत आहेत. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २२ उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात शासनाकडून २ आरोग्य सेविका व १ आरोग्य सेवकाचे पद मंजूर आहे. जेणेकरुन गावातील प्रत्येक घराशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपर्क राहावा व कोणतीही समस् ...
धान उत्पादक जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही बारदान्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात आला नाही. सर्व जिल्ह्यांसाठी १ कोटींच्या जवळपास बारदान्याची आवश्यकता आहे. ...
काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत न ...
लातूर झालेल्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवातून परतणाऱ्या ईशान्य भारतातील मणिपूर येथील चिमुकल्यांना लोकमतच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आली. ...
शहर आणि ग्रामीण भागातील अवैध धंदे बंदे करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मात्र दुसरीकडे शहरातील काही भागात सर्रापणे सट्टा व अवैध दारु विक्री सुरू आहे. ...
तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते. ...
घरी निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करून खत निर्मितीचा नवा प्रयोग नगर परिषद करीत आहे.‘होम कम्पोस्ट’ या प्रयोगांतर्गत नगर परिषदेने आता प्रभागनिहाय ‘होम कम्पोस्टींग’ कार्यशाळा सुरू केल्या आहेत. ...
नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही. ...