गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशिल असल्यामुळे या जिल्ह्यात काम करण्यासाठी पोलीस अधिकारी होत नाही. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देण्यात ...
तोंडाचा तसेच इतर कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा गोंदिया येथे नसल्यामुळे येथील रुग्णांना नागपूर, मुंबई अथवा हैद्राबाद येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. यासाठी रुग्णांना मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सुध्दा बसत होता. ...
आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकºयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे. ...
शेतकऱ्यांच्या समृध्दीमुळेच परिसर खºया अर्थाने समृध्द होईल.शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी परिसराचा सर्वांगिन विकास होणे आवश्यक आहे. रस्त्यांचा विकासामुळेच परिसरात उद्योग धंदे स्थापन होवून औद्योगिक क्रांती होण्यास मदत होईल. ...
सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्यात गोंदिया जिल्ह्याची ओळख सारस पक ...
शासन जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र दुसरीकडे तालुक्यातील जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. ...
सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्षांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. ...
प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये साम ...
एकीकडे वाढत्या स्पर्धात्मक युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक शाळा व्यवस्थापन समित्या खिशातून पैसे खर्च करुन गाव सहभागातून शाळांना सुविधा पुरविण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनी मात्र ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विस्तारीकरण २००८ मध्ये करण्यात आले. दरम्यान कोहमारा येथील मिलन राऊत व ब्रिजेश दीक्षीत या दोघांचीही जमीन संपादीत करण्यात आली होती. मात्र त्यांना जमिनीचा मोबदला अनुक्रमे ३९ व ३४ लाख रुपये जमीन धारकांना देण्यात यावे, अस ...