शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्याची रेल्वे विभागाने दिलेली डेडलाईन संपली असताना अद्यापही पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात झाली नाही. ...
योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जातात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचे स्वप्न बघितले. नुसतं स्वप्नच बघितले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षर ...
मागील ३० वर्षापासून अस्थायी झोपड्यांमध्ये किंवा उघड्यावर वास्तव्य करीत असलेला बाबाटोली येथील छप्पर बंद फकीर समाजाला आता स्वत:चे हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाबाटोलीतील फकीर समाजाच्या समाजाच्या समस्यांना लोकमतने वृत्त मालिकेच्या माध् ...
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे. ...
नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाला रविवार २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी कारवायांत वाढ होत असते. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केले आहे. ...
दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ४ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ घडली. ...
शहरालगत असलेल्या फुलचूर-फुलचुरटोला गावाला शहरासारख्याच सुविधा उपलब्ध करुन देऊन विकास करण्याचा आपला मानस आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात कुडवा-कंटगी या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ जून २०१६ ला परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवारांनी ९ महिन्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अॅकडेमी नाशिक येथे घेतले. मात्र त्यांना गृहविभागाकडून नियुक्ती आदेश देण्यास विलंब केला जात होता. ...
तालुक्यातील महागाव सिरोली येथील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार खरेदी विक्री समितीचे माजी संचालक यशवंत परशुरामकर यांनी केली आहे. ...
तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने ...