येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती पासून ‘लेक शिकवा-लेक वाचवा’ अभियान अविरत चालू आहे. शनिवारी (दि.१२) शाळा बाह्य मुलांचा शोध या उपक्र मांतर्गत शहर परिसरात शाळेतील शिक्षक यशवंत टेंभुर्णे, निखील नागलवाडे व यू.आय. खुटमोडे यांनी शोध ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, खेळाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच विविध खेळांचा लाभ घेता यावा यासाठी राज्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्यात आली आहे. या क्रीडा संकुलांमध्ये असलेल्या विविध सुविधांचा लाभ घेव ...
जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील बसेसमध्ये वाहतूक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे आता सरळ मुख्याध्यापकांवरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. ...
पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगुण गरीब व गरजुंना न्याय मिळवून देणे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मिडियाचे महत्व आजअमर आहे. त्यात सकारात्मक पत्रकारीतेतून सामान्यांना न्याय मिळतो असे प्रति ...
एका पाण्याने शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. कधी अती तर अल्प पावसामुळे शेतकरी भरडला जात आहे. यावर उपाय म्हणून सिंचनाची सोय अत्यंत महत्वाची आहे. ...
महाराष्ट्र राज्यस्तरावरील रोड रेस सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा २०१६-१९ अंतर्गत प्रथमच येथे राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धा घेण्यात येत आली. राज्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या एकत्रित सीमेवर राज्यभरातील सायकलींग स्पर् ...
स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविण्यासाठी व स्वच्छतेसंदर्भात लोकचळवळ उभी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता प्रत्येक ग्रामपंचायत मधील एका वॉर्डाला हमखास पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक गावातील प्रत्येक वॉर्ड पुरस्कार घेण्यासाठी स् ...
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीळाचे भाव थोडे वधारले दिसत असतानाही संक्रातीनिमित्त तीळ खेरीदासाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तीळ-गुळाचे लाडू तयार करण्यासाठी तीळ-गुळाची खरेदी होत. ‘तीळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. ...
संघर्ष यात्रा घेऊन गोंदियात आगमन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण करून अभिवा ...