अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्य ...
अलीकडे स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर परवाना नसलेल्या खासगी वाहनातून असुरक्षीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. तर परवानाधारक वाहन चालक सुध्दा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहे. ...
तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटकुरोडा रेतीघाटालगत साठवून ठेवलेल्या रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांनी मिळाली. या आधारावर तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करण ...
जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र ...
इटियाडोह धरणात पर्याप्त पाणीसाठा असतांनाही रब्बी धानपिकांच्या केवळ २१०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे षडयंत्र इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने रचले आहे. हा लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांवर अन्याय आहे. ...
येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्यात १० ते १२ फुट साचून राहत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. ...
गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सतत २ वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.७) ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयात हा पदक वितरण सोहळा घेण्य ...
अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून दोन समाजातील तेढ सावरुन गावात सामाजिक सलोखा निर्माण केला. यामुळे ग्राम महालगाव येथे डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी बौद्ध बांधवांनी शांततेत अभिवादन केले. ...
आमगाव तालुक्यातील ग्राम सातगाव येथील ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारीलच १७ वर्षीय मुलाने केलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नाभिक समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली. ...
शहरातील सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नगरसेवक पंकज यादव यांची धडपड सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी नगर परिषदेला १६ डिसेंबर २०१५ पत्र पाठवून यासाठी सहमती दर्शविली. ...