जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेली कामे सर्व विभागांनी समन्वयातून करु न प्रलबिंत कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी केल्या. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आता थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला असून गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २१६१ थकबाकीदारांची बत्ती गुल करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध भागातून एकाच दिवशी चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. ...
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाणा नसल्यामुळे मागील १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. बारदाणा उपलब्ध करुन न दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानाची मळणीची कामे खोळंबली आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधकाम विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शासकीय निवासस्थाने तयार करण्यात आली. त्या निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावावरही लाखो रुपये खर्च करण्यात आले. ...
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या पत्नीचा डॉक्टरने गाल व हात पकडून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रुग्ण व रुग्णाच्या पत्नीला मारहाण केली. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना बुधवारी (दि.१२) मध्यरात्री ...
जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरित होतात, अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. ...
ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही. ...
घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिड्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही, हे जळजळीत वास्तव एखाद्या झोपडपट्टीवासीयांचे नव्हे तर गोरेगाव पोलिसांच्या वसाहतीचे आहे. ...
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१२) बोलाविण्यात आली आहे. जुलै महिन्यानंतर ही सभा घेतली जात असून सभेत २५ विषयांना घेऊन चर्चा होणार आहे. सभेत मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या सरकारी तलाव सौंदर्यीकरणाच्या विषय मांडला जाणार असल्याने या सभेत ...