शहराच्या छोटा गोंदिया वॉर्ड क्र.२ परिसरात वैध, अवैध देशी दारू दुकान, बिअर बार, गल्लोगल्लीत सुरू असलेले कॅसिनो क्लब, जुगार क्लब, कॅरम क्लब, लॉटरी व्यवसाय, गांजा विक्री व सट्टा जोमात आहे. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील पर्यटन संकुल व परिसरातील निस्तार हक्क पत्रातील ७५.९ हेक्टर जमिनीला राखीव वनक्षेत्र म्हणून घोषीत करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावाला नवेगावबांध येथील गावकऱ्यांनी व संघटनानी विरोध केला आहे. ...
गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळणाऱ्या सादीलवार राशीतून वीज बील भरणे शक्य होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सौर उर्जेची सोय करण्यात येणार आहे. ...
आमच्या भूमिपूजनांवर टीका करणारे भाजपचे नेते आता स्वत: हातात कुदळ, फावडा घेवून गावोगावी जात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले, रस्त्यांचे बांधकाम केले, युवांसाठी रोजगारोन्मुख शिक्षणाची सोय केली. ...
आमगाव-देवरी-सालेकसा या तिन्ही तालुक्यातील जनतेने आपल्या मतातून मला आमदार बनण्याचे सौभाग्य प्राप्त करुन दिले. त्यामुळे मी या जनतेला कसा विसरु शकतो. मागील चार वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अनेक योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले. ...
भगवान बुद्धांचा वैज्ञानिक व समतावादी धम्म जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विहारांमधून, सभा संमेलनामधून भिख्खू संघाच्या वाणीतून व विचारवंतांच्या मार्गदर्शनातून मोठ्या प्रमाणात सांगितला जातो. परंतु अशा सभा संमेलनामधून सांगितला जाणारा बुद्धांचा धम्म प ...
१७ फेबु्रवारी पासून सुरु होत असून यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच सतत १० दिवस भाविकांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या सुरक्षीत यात्रेसाठी कोणती दक्षता घेतली जावी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार परिणय फ ...
जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी १२९ कोटी रु पयांची अतिरिक्त मागणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केली. वाढीव निधी देण्यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मकता दाखव ...
जीवनात यश मिळविण्यासाठी धैर्य, चिकाटी, जिद्द व सामाजिक बांधीलकी या गोष्टींची आवश्यकता असते. यश-अपयश हा पाठशिवनीचा खेळ आहे. कधी यश मिळते तर अपयश वाट्याला येते. तेव्हा विद्यार्थ्यानो नेहमी सकारात्मक विचार करा, यश आपोआप तुमच्यापर्यंत चालत येईल असे प्रति ...
विशेष समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व राहण्याची सोय व्हावी म्हणून जिल्ह्यात आठ वसतिगृह उभारण्यात आले आहे. परंतु वर्षानुवर्षे भाड्याच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहांतील ६ वसतिगृहांना स्वतच्या हक्काच ...