डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेला नष्ट केले. या देशातील प्रत्येक व्यक्ती समान आहे त्यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातील प् ...
यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. ...
विवाह सोहळ््यांवर आज मोठा खर्च करावा लागतो. त्यात वेळ व श्रम लागते. अशात आपल्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ््यात करून समाजबांधवांनी वेळ व पैशांची बचत करावी, असे प्रतिपादन भरत वाघमारे यांनी केले. ...
कुणबी समाजातील युवकांनी शिवरायांचे मावळे होवून जीवनाचे ध्येय निश्चित करून कार्य करतांना युध्दात जात आहे असे नाही, युध्द जिंकण्यासाठी जात आहे असे ठरवून कार्य करावे. तसेच विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेकडे मार्गक्रम करावे असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प ...
पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरात ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २८ पदे मंजूर आहेत. मात्र रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने ९ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र सलाईनवर असून आरोग्यसेवा खोळंबली आहे. ...
यंदा मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली असून त्यातील २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून मिळावयाचा आहे. ...
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात असलेले १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी कॉँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी कॉँगे्रेसने मंगळवारी (दि.२२) तिरोडाचे तहसीलदार संजय र ...
सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात व यातून कौशल्य व बौद्धिक विकास होतो. शिक्षण हे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोज ...