जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली असून या सभेत जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. ...
गोंदिया व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात देण्य ...
महाराष्ट्रात १३ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार करण्यात आल्या. या १३ ही शाळांचे लोकार्पण मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. या सर्व शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळ ...
देशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण असणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याचा उपचार घेण्यासाठी रुग्णांना देश आणि विदेशात जावे लागते. ...
आई मुलाला सृष्टीत आणण्याचे काम करते. परंतु जगात जगण्याची आणि आकलन करण्याची दृष्टी शिक्षक देतो. शिक्षक कुणीही होऊ शकत नाही, अपवादात्मक परिस्थितीचे आत्मपरीक्षण करणाराच शिक्षक होतो. ...
तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे. ...
सध्या स्थितीत धानाची शेती करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा झाला आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत धानाला मिळणार हमीभाव फारच कमी असल्याने धान उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत आहे. ...
महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची उचल करण्यासाठी आता महिलांना काहीही गहाण ठेवण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी केले. ...
भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो. मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. ...