महिलांसाठी आज कायदे असले तरीही त्या सुरक्षीत नाहीत. यासाठी महिला व मुलींनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी कराटे व मुलांना पराटे शिकविण्याची गरज आहे. करिता मुलींनी स्वत:च्या रक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन सामाजीक कार्यकर्ता सविता बेदरकर यांनी के ...
वैश्विक ज्ञानाचे आदानप्रदान मोठ्या तीव्रतेने आजच्या तंत्रज्ञानातील संगणकीय प्रणालीने होत आहे. त्यामध्ये अधिकाधिक भाषेचा वापर इंग्रजीतच होतो. जगाच्या बोलीभाषेच्या, ग्रंथसंपदेचा विचार केल्यास ७० टक्के भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. ...
मागील साडेचार वर्ष लोकप्रतिनिधी तसेच पुढाऱ्यांकडे साहेब आमच्या गावात एखादा कार्यक्रम घ्या अशी विनंती घेवून कार्यकर्ते आणि गावकºयांना जावे लागत होते. त्यानंतर एखादा कार्यक्रम घेतला जात होता. मात्र आता दोन महिन्यावर लोकसभेची निवडणूक होवू घातल्याने नेमक ...
शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये,यासाठी नगर परिषदेने शहरातील ५६ सार्वजनिक विहिरींची साफ सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिनदा निविदा काढण्यात आली. ...
राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच प्रवाशांच्या सोयीकरिता आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकिट बुकिंग एजंट’ची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसह करार केला आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. ...
मध्य प्रदेशाचे नेहमीच गोंदियाशी पारिवारिक आणि राजकीय संबंध राहीले आहे. मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील राजकारण बऱ्याच प्रमाणात प्रभावित करीत असते. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बालाघाट जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून गोपालदास अग्रवाल या ...
गोंदिया जिल्ह्याशी आपले फार जुने भावनिक आणि पारिवारीक नाते आहे. या जिल्ह्याने आपल्या सदैव प्रेम व आदर दिला आहे. मी जेव्हा जेव्हा येथे येतो तेव्हा तेव्हा मला माझे तरुणपण आठविते. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेशाला लागून असून या जिल्ह्याच्या विकासाला आपले सदै ...
प्रवाशांना थेट यवतमाळपर्यंतचा सुखद प्रवास व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने गोंदिया आगारातून गोदिया-यवतमाळसाठी शिवशाही बससेवा सुरू केली होती. मात्र शिवशाहीच्या या फेरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. शिवाय तिकीटही अधिक असल्याने गोंदिया-यवतम ...
गोंदिया हा तलावाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख असतांना या जिल्ह्यातील तलाव बोडीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा कधीही अभ्यास झाला नाही. नागपूरहून आलेल्या तज्ञांनी येथील चंभार बोडी (तलाव) चा अभ्यास केल्यानंतर जे वास्तव पुढे आले ते कुतुहलाचा विषय ठरत आहे. ...
भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाचे रितीरिवाज व पंरपरा वेगळ्या असल्या तरी अनेकतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर ए ...