अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या देवरी कॅम्प येथील निवासस्थानाचे ‘रिव्यानी’ असे नामकरण आज (दि.६) करण्यात आले. या माध्यमातून रिव्यानीच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळत राहावा, हा मागील उद्देश आहे. ...
राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रम ...
शहरातील प्रभाग क्र.१ मधील कुडवा नाका ते वसंत लिथो प्रेस चौक मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर वाहतुकीची कोंडी होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागर ...
जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल म्हणून प्रसिध्द आहे.येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी नक्षलवाद्यांशी लढा देतांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून देशपातळीवर झालेल्या सन्मानाचे १४ पोलीस अधिकारी, कर्मचारी आत्तापर्यंत मानकरी ठरली आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य वास्तववादी, समाजोपयोगी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा नंदादीप घरोघरी चेतविला. ग्रामगीता घरोघरी वाचायला हवी, जेणेकरून प्रगतीशील भारताचे स्वप्न साकार होईल, असे उद्गार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती सं ...
सालेकसा तालुक्यातील भजेपारसारख्या गावात स्वदेशी खेळ कबड्डी खेळाला अतिशय प्रभावीपणे सादर करण्यासाठी भजेपारवासीयांचे कौतुक करावस वाटते. कबड्डी हा मैदानी खेळ असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे महत्व वाढत आहे. ...
ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य राजू विश्वनाथ टेंभूर्णीकर (४५) याचा गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. त्या पाचही जणांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी करण्यासाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे. ...
सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या गोवर रूबेला लसीकरण अभियानात आतापर्यंत ८४.४६ टक्के लसीकरण करण्यात आले. उर्वरीत ८ हजार २१९ बालकांचा शोध घेऊन १५ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. ...