विवाह सोहळ््यांवर आज मोठा खर्च करावा लागतो. त्यात वेळ व श्रम लागते. अशात आपल्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ््यात करून समाजबांधवांनी वेळ व पैशांची बचत करावी, असे प्रतिपादन भरत वाघमारे यांनी केले. ...
कुणबी समाजातील युवकांनी शिवरायांचे मावळे होवून जीवनाचे ध्येय निश्चित करून कार्य करतांना युध्दात जात आहे असे नाही, युध्द जिंकण्यासाठी जात आहे असे ठरवून कार्य करावे. तसेच विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेकडे मार्गक्रम करावे असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प ...
पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरात ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २८ पदे मंजूर आहेत. मात्र रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने ९ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र सलाईनवर असून आरोग्यसेवा खोळंबली आहे. ...
यंदा मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली असून त्यातील २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून मिळावयाचा आहे. ...
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात असलेले १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी कॉँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी कॉँगे्रेसने मंगळवारी (दि.२२) तिरोडाचे तहसीलदार संजय र ...
सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात व यातून कौशल्य व बौद्धिक विकास होतो. शिक्षण हे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोज ...
नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. ...
मुंबई येथे रविवारी (दि.२०) पार पडलेल्या राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील १३२ मुलांमुलींनी भाग घेत मुंबईतही गोंदियाचा झेंडा फडकविला. मॅराथॉनमध्ये विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून परत आलेल्या या खेळाडूंचे मंगळवारी (दि.२२) रेल्वे स्थानकावर पोलीस विभा ...
‘गुड बोला-गोड बोला’ हे खरे तर आजचे घोषवाक्यच असायला हवे. शद्बांचे वर्णन मोजक्या शद्बात करणे तसे कठीणच! कारण शद्बांचा महिमा अगाध आणि अमर्याद आहे. शद्ब गोड आणि रसाळ असतील तर किमयागारच ठरतात. ...