शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे. ...
तालुक्यातील कमरगाव येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीला घेवून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने बुधवारी (दि.२७) शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळा पूर्व ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. ...
शहरातील गोंदिया बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिन्यापूर्वी दिला. या उड्डाणपुलावरील जड वाहतूक पूर्णपणे बंद करुन हा पूल सहा महिन्यात पाडण्यास जिल्हा ...
तालुक्यातील बबई केंद्रातंर्गत येणाऱ्या कवडीटोला येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद बऱ्याच महिन्यापासून रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते होते. शिक्षकाचे पद भरण्याची मागणी वांरवार करुन सुध्दा पद भरण्यात न आल्याने संतप्त पालक ...
शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगर विकास आणि ग्रामविकास विभागातंर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेशंन योजना लागू करण्यात यावी. या विभागातील अनियमितता व भ्रष्टाचार दूर करण्यात यावा. या मागणीसाठी खासग ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा ईशारा प्रशासनाला दिला होता. यासंदर्भात प ...
एकीकडे बेरोजगारी व दुसरीकडे पैशाची चणचण, या पेचात सापडलेल्या एका महिलेने १२ महिलांचा स्वयंसहायता समूह तयार केला व उमेद अभियानाशी जोडले. तिने कुशन व्यवसायाचे जिल्हा व राज्याबाहेर प्रशिक्षण घेऊन आपल्या गटातील सर्व महिलांना प्रशिक्षित केले. ...
शेतकरी सन्मान योजनेची कामे न करण्याचा ठपका ठेवत निलंबीत करण्यात आलेल्या ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी युनियनतर्फे निवासी उप ...