आज प्रत्येक क्षेत्रात महिला समोर येत आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी लघू उद्योगाच्या माध्यमातून आपली प्रगती साधवी. शासनाच्या विविध योजना या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल् ...
सहा महिन्यांपासून शाळेला शिक्षक मिळत नसल्याच्या कारणाने मोहगाव तिल्ली येथील संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी येथील जि.प. शाळेला कुलूप ठोकले. तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडून आपला निषेध नोंदवला. ...
मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याच ...
संपूर्ण भारतात कलार समााजचे विशाल अस्तित्व आहे. परंतु विभिन्न उपजातीमध्ये विखुरलेल्या समाजाचे राजकीय अस्तित्व फार कमी आहे. म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी व राजकीय अस्तित्व प्राप्त करण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे असे उद्गार मध्य प्रदेशचे खनिज ...
तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. ...
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजक ...
जग हे विज्ञानाच्या मार्गाने गेले पाहिजे. यासाठी सर्व समाजातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांची याकरीता गरज असून त्यांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी प्रा. युवराज गंगाराम यांनी केले. ...
राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे. ...