सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच् ...
शिक्षक हा समाज प्रबोधनाचा पाईक असतो, हे कुठेतरी ऐकले होते. तर आई मुलाला सृष्टी देत असली तरी दृष्टी देण्याचे काम शिक्षक करतो. याचे वास्तविक दर्शन तालुक्यातील सोनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गेल्यावर होते दिसते. ...
निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ ...
संपूर्ण राज्यभरातच रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अनेक बांधकाम रखडली आहेत. तर रेती घाटांवरुन रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून रेतीची अधिक दराने विक्री केली जात असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नाग ...
वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली असून आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला आहे. मागील महिनाभरापासून रात्रंदिवस ही रेती चोरी होत आहे. परंतु रेती माफीयांशी ...
विद्युत करंट लावून चितळाची शिकार करुन मासांची गावात नेवून विक्री करणाऱ्या पाच आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२५) अटक केली. पाचही आरोपींना तिरोडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाचही आरोपींना ८ फे ...
शिक्षण विभागाकडे वांरवार शिक्षकाचे रिक्त पद भरण्याची मागणी करुन सुध्दा शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या मोहगाव-तिल्ली येथील पालकांनी आज (दि.२८) सकाळी जि.प.शाळेला लागल ...
आई वडीलांपासून भटकलेल्या, बेपत्ता झालेल्या किंवा अपरहण झालेल्या बालकांच्या शोधासाठी महाराष्ट्र शासनाने उचलेले पाऊल चिमुकल्यांना त्यांचे आईवडिलांजवळ जाता आले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविण्यासाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून राबविलेल्या या अभ ...
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात जेव्हा जेव्हा भाजपाचा खासदार निवडून आला. तेव्हा तेव्हा या भागाचा विकास होण्याऐवजी अधोगती झाली आहे. मागील चार वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नसून एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागला नाही. गोंदिया-भंडार ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल व पथरस्ता नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फारच गैरसोय होत आहे. प्लॅटफार्म क्र.२ वरुन प्लॅटफार्म क्र.१ वर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरुन दुसऱ्या प् ...