वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली. आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदारांनी वरिष्ठांना दाखविण्यासाठी थ ...
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे गुरूवारी (दि.३१) शहरासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना बँका, शासकीय कार्यालयांना सुध्दा याचा फ ...
शहरात पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या नामाकिंत व शहरातील जुन्या असलेल्या मनोहर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी दुपारच्या सुटीच्यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकाच्या डोळ्यादेखत छतावरील भिंतीवर चढून तसेच सळाखीवर चालण्याचा स्टंट करीत असल्याचा धक ...
चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो. त्यात संस्कृतीचे दर्शन होत असते. ते लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. कुठलाही निर्माता, दिग्दर्शक आपल्या चित्रपटाविषयी आशावादी असतो. प्रत्येक चित्रपटाच्या कथानकांमध्ये कुठेतरी अर्थसत्य, वास्तविकता दडलेली असते. ...
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेंतर्गत २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. अमरावती येथील डॉक्टरांनी हे निर्बिजीकरण केले. मोहिमेचा हा पहिला टप्पा असून पुन्हा मोहीम राबविल् ...
वृक्षसंवर्धनाचा केवळ देखावा न करता दर रक्षाबंधनाला झाडाला राखी बांधून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प तालुक्यातील सोदलागोंदी येथील गावकरी मागील आठ ते दहा वर्षांपासून करीत आहे. झाडावर प्रेम करणारी, झाड जगविणारे, रक्षाबंधनाच्या दिवशी झाडांना राखी बांधणा ...
प्राचीन शिव मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या जवळील ग्राम नागरा तिर्थक्षेत्र येथे सुरू असलेल्या विकास कामांची आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी (दि.२८) पाहणी करून आढावा घेतला. विशेष म्हणजे, नागराच्या विकासासाठी पुन्हा १५ कोटींच्या विकास कामांना मंजुरी ...
विद्यार्थ्यांनो शालेय जीवनात अभ्यासासह क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग महत्त्वपूर्ण आहे. आधी आपले ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी परिश्रम घ्या, मोठी स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यादृष्टीने वाटचाल करा, तुमच्या परिश्रमाचे फळ नि ...
सीमेवर जाऊन देशासाठी लढणे यालाच लोक देशभक्ती म्हणतात. परंतु आपल्या वाट्याला आलेले कोणतेही कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडले तर ती सुद्धा एक मोठी देशभक्ती आहे. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे यांनी केले. ...