लाखोंच्या घरात पोहचलेली वीज बिलाची थकबाकी बीएसएनएलच्या (भारतीय दूर संचार निगम) चांगलीच अंगलट आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे मात्र बीएसएनएलचा कारभार किती बिकट झाला आहे ...
जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प् ...
शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धडे देतांना उद्याची पिढी संस्कारक्षम कशी निर्माण होईल या गोष्टीचा विचार देखील शिक्षक आणि संस्थेनी करावा. सुंसंस्कृत आणि आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी शाळा व महाविद्यालयातील संस्कार फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे नित ...
आदिवासी समाजाचे मक्का मदीना समजले जाणारे कचारगड (धनेगाव) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ पौर्णिमेनिमित्त यात्रा १७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. एक आठवडा चालणारी ही कचारगड यात्रा गोंदिया जिल्ह्यापुरती मर्यादीत नसून संपूर्ण देशातील आदिवासी लोकांच्या श् ...
थोरूपुरूष व विचारवंतानी नेहमीच शिक्षणावर भर दिला आहे. जो समाज शिक्षित झाला त्या समाजाने निश्चित प्रगती साधली आहे. शिक्षणामुळे समाजात जागृती निर्माण होवून एकोपा आणि बंधूभाव निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळेच शिक्षणामुळे चांगल्या समाजाची निर्मिती होत ...
ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर ...
राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार ...
पुन्हा एकदा जनशक्तीचा विजय झाला असून सुकडी-डाकराम येथील केंद्र क्रमांक ७७० पूर्ववत करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिले. आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नांचे हे फलीत असून नागरिकांच्या आमरण उपोषणाची यशस्व ...