दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धाडसत्र राबविले असून गोंदिया शहर, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा येथे दारू पकडली आहे. ...
वधू पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१०) सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान बाराभाटी-अर्जुनीमोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान घडली. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अधिकाधिक मजुरांना काम उपलब्ध करुन देण्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात आहे. परंतु जिल्ह्यात सर्वात मोठी पंचायत समिती असलेल्या गोंदिया व आमगाव या दोन तालुक्यांना मनरेगाच्या निधीपास ...
कामठामार्गे गणेशनाला किकरीपार रस्त्यावर १० मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून चारचाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे वाहनाचे नुकसान झाले तर दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता १० मार्चला सायंकाळपासून आचार संहिता लागू झाली आहे. ११ एप्रिलला भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी ...
तिरोडा शहराचा विकास होत असतानाचा ३५ वर्ष जुनी पाईपलाईन बदलवून २७ कोटींची नवीन योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी जागोजागी नाल्या व खड्डे खोदले जात आहेत. ...
सुरक्षीत प्रवासाची विश्वसनीय सेवा देत असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सुविधेसाठी विविध सोयी व सवलती उपलब्ध करवून देते. अशातच महामंडळ दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत असून महामंडळाने दिव्यांगांना आता शिवशाहीत प्रवासासाठी चक्क ७५ टक्के सूट दि ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ ...
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.५) मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ...
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे ...