राज्य सरकारने समांतर आरक्षणाबाबत काढलेल्या एका शुद्धीपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कलाटणी घेण्यास सुरवात केली आहे. परिणामी मागील काळात विविध पदांच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर बेशुद्ध पडण्याची वेळ आली आहे. ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती आणि जगाला अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्या. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात निवडणुकीचे वारे जोराने वाहण्यास सुरूवात झाली. लोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्याच्या अखेरीस वाजण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरूवात केली आहे. ...
मागील वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला.एकीकडे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पूरेपूर पाण्याची सोय झाली नसताना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे कृषी क्षेत्राला आधार ठरत आहे. ...
कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या तंबाखूला पायबंद घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना हे गाव पुढे आले आहे. गावातील जनता निरोगी राहावी व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत यासाठी दाभना गावाने तंबाखू विक्री बंदी गावाचा ठराव घेतला आहे. ...
सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागातील अनास्था व वेळकाढू धोरणामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठ ...
सध्याच्या धावपळीच्या युगात मोटारसायकल ही नागरिकांची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळेच मेकॅनिकना या माध्यमातून एक लघू उद्योग प्राप्त झाला आहे. या उद्योगामुळे लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. ...
कचारगडच्या रुपात सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याला मोठा सांस्कृतीक व ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी आपले पारंपरिक व सांस्कृतिक अनुष्ठान पार पाडण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून आदिवासी समाजबांधव येथे येतात. ...
जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे ...
शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा मागील महिन्याभरापासून पुरवठा झाला नसल्याने अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक शाळांत शालेय पोषण आहार तयार करणे बंद असल्याची माहिती आहे. ...