गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. परंतु पोलिसांनी जप्त केलेल्या २० पैकी ८ मोटारसायकलचे मालक पोलिसांना माहिती झाले. ...
यंदा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ९ लाख ८९ हजार ३२१ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत ६७ टक्के धानाची भरडाई झाली असून यातून फेडरेशनला ६ लाख ६२ हजार ८४५ क्विंटल धान प्राप्त ...
सडक अर्जुनी तालुक्यातील मुरपार राम येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गट क्र. ३७४ मध्ये तलाव खोलीकरणाचे काम ग्रा.पं. कार्यालयांतर्गत करण्यात येत आहे. मात्र या कामावर बोगस मजूर दाखविल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ...
गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.ही कारवाई १० मार्चला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची ...
गोंदिया-बल्लारशा व गोंदिया समनापूर दरम्यान १५ मार्चपासून मेमू रेल्वे गाडीची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र शुक्रवारपासून (दि.१५) ही सेवा सुरू न झाल्याने या दोन्ही मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. तर ‘डेमू हुई बंद और मेमू भी नही चली’ ...
विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे नेहमी चर्चेत असणारे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनरेटरची अद्यापही दुरूस्ती न करण्यात आल्याने येथील डॉक्टर मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रुग् ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) ला रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना मेडीकलमध्येच उपचाराची सुविधा मिळणार आहे. ...
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रती माह १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) च्या नवेगावबांध येथे पार पडलेल् ...
रेल्वे प्रशासनाने हलबीटोला रेल्वे पुलाखालील पाणी काढण्यासाठी जेसीबी यंत्राने खोदकाम केले. या खोदकामा दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. ...
प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आह ...