बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वे गाडी बालाघाटवरुन सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे. पूर्वी गोंदिया-इतवारी ही रेल्वे गाडी गोंदियावरुन दुपारी ३.१० मिनिटांनी सुटत हो ...
जि.प.शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपाटून घेतली. मात्र जि.प.च्या ५७ शाळांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आला आहे. ...
स्थानिक नगर परिषदेतील विविध विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट गोंदिया येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने विविध विभागात ९० हून अधिक कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली आहे. ...
परिसरात व इतर अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत. रेती मिळत नसतानाही अनेक ठिकाणची बांधकामे कशी होतात, हे कळायला मार्ग नाही. या प्रकाराकडे महसूल विभागाचे अजिबात लक्ष नाही की, या प्रकाराला महसूल विभागाचाच आर्शिवाद आहे हे एक कोडेच आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध वृत्तपत्रांतून येणाऱ्या पेडन्यूज, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून येणाऱ्या जाहिराती आणि समाजमाध्यमांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष राहणार आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात अवैध दारु विक्री ह ...
अपहरणाचा संशय असलेल्या आदर्श राजा महानंदे (११) विद्यार्थ्याचा अवघ्या १२ तासात शोध घेण्यात नवेगावबांध पोलिसांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१८) घडली. ...
काही वैयक्तीक कामानिमित्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी १५ मार्चपर्यंत सुटीवर होते. आता मात्र त्यापेक्षा ३-४ दिवस जास्त झाले असून ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. परिणामी नगर परिषदेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक यांनी एक पत्र काढून निसर्ग पर्यटन हंगाम २०१८-१९ करिता निसर्ग, पर्यटक मार्गदर्शकांनी (गाईड) नोंदणी करावी, अन्यथा गाईडला गेटवर प्रवेश मिळणार नाही, असा आदेश काढला. ...
जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगाव ...
गोंदिया-भंडारा लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. या पथसंचलनात ४३ अधिकारी, ४९१ कर्मचारी व गृहरक्षक दलातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ...