कर्ज देण्याच्या नावावर ७३ शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघड ...
येथील मुस्लीम मायनॉरिटी ट्रस्टच्यावतीने आयोजित इज्तेमाई शादीत मुस्लीम समाजातील २२ जोडप्यांचा निकाह लावण्यात आला. रविवारी (दि.१०) मुस्लीम समाजाच्या शादीखाना येथे पार पडलेल्या या सोहळ््यात गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आ ...
पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल. ...
जमीन दान देणाऱ्या पूर्वजांच्या ५७ वारसदारांना ग्रामदान मंडळाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार ग्राम नवेझरी येथे उघडकीस आला आहे. तिरोडा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने काही जणांनी केलेल्या अर्जावरुन यादीतून नावे वगळल्याची माहिती आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा केंद्रबिंदूच तरूण आहे. राष्ट्रसंत आपल्या भजनात, भाषणात मित्र हो, मित्रा चाल पुढे देशाचे काम करायला, नवजवान जाग जाना रे असे सांगतात. तरूणांनो ज्या देशाची धुरा तुमच्या हातात आहे. त्यासाठी रोमँटीक होऊन बासरी वाजवू नका तर वि ...
गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशन ७,८,९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढले होते. परंतु गुरूजी अधिवेशनासाठी ३ ते १३ फेब्रुवारी असे ११ दिवस सुट्टीवर होते. ...
येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला अ ...
देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील १२ वर्षीय मुलाचा जपानी मेंदूज्वराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१०) घडली. शुभम उमेश रहिले (१२,रा.शिलापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. ...
विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन ...