रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेक ...
भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) मधील सर्वच कर्मचारी संपावर गेले असून सोमवारपासून (दि.१८) पुढील ३ दिवसांचा हा देशव्यापी संप राहणार आहे. यामुळे संपाच्या या तीन दिवसांत बीएसएनएलचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती आहे. ...
जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाची मनोकामना घेवून मनोहरभाई पटेल अॅकडमीतर्फे पूज्य राधा स्वरुपा जयकिशोरी यांच्या मधुर वाणीत नानीबाई का मायरा हा तीन दिवसीय कथा कार्यक्रम येथील सर्कस मैदानावर आयोजित करण्यात आला होता. आज (दि.१८) हजारो भाविकांच्या उपस्थिती ...
सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या आत्मसुरक्षा शिबिरात शिकलेल्या कलेचा उपयोग मुलींनी कठीण प्रसंगात करावा तसेच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठीही पुढे यावे. मुलींनी आपली सुरक्षा स्वत ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन पंचायत समिती सभापती अर्चना राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. ...
सन २०१७ मध्ये पडलेल्या दुष्काळातील शेतकºयांना आतापर्यंत भरपाई मिळालेली नाही. १३ हजार ५०० रूपयांच्या भरपाईचे पोस्टर लावल्यानंतर आता ८०० ते १००० रूपये एकर भरपाई काही शेतकऱ्यांना देऊन धोका केला गेला. ...
कालच ‘नानीबाई का मायरा’ कथा महोत्सवाचा शुभारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याता योगायोगाने आज माझा वाढदिवस असून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर आर्शिवाद दिला हे महत्वपूर्ण आहे. मात्र जे प्रेम व जबाबदारी आपण आम्हाला सोपविली त् ...
महात्मा गांधी व पंडीत नेहरू आदि कॉँग्रेस नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षे इंग्रजांच्या तुरूंगात काढले. इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. मात्र पूर्वी जनसंघ व आजच्य भारतीय जनता पक्ष आरएसएसमधील एकाही नेत्याचे स्वातंत्र्य ल ...
आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे रविवारी (दि.१७) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. कचारगड गुफेत माँ कली कंकाली देवस्थानात नैसर्गिक पूजन विधी व गड पूजन करुन कचारगड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ...