भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व ...
गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ...
देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २३२ वर्ग खोल्या पूर्णपणे जीर्ण व जर्जर झाल्या असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा अहवाल खुद्द जि.प.शिक्षण विभागाने दिला आहे.त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेचे स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लॉस्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. ...
युवकांनी स्वत:ला मर्यादीत न ठेवता आलेल्या संधीचे सोने करावे.स्पर्धेच्या युगात युवकांना रोजगाराची संधी मिळेल ती हातून जाऊ देऊ नये, अन्यथा माझे जे स्वप्न आहे, मला जे हवयं ते मिळाल्याशिवाय मी दुसरी नोकरी करणारच नाही अशा दृष्टिकोन असणाऱ्या युवकांना नंतर ...
केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावरची निळी शाई. तुम्हाला माहिती आहे का? या बोटावरच्या शाईची कि ...
येथील प्रगतीशील शेतकरी उमेदलाल जैतवार यांनी केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच दोन हेक्टरमध्ये मक्याची लागवड करुन त्यातून तीन लाख रुपयांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ...
तालुक्यातील डवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्यानंतर लोकमतने शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल केली. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून बुधवारी (दि.२७) सकाळी पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी डवकी ...
भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठाली आश्वासने दिली होती. जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पाच वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अपयशी झाले. बेरोजगारी, सिंचन, धान उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत. ...