दिव्यांगाचे जीवन सर्व सामान्य माणसांसारखेच असावे यासाठी त्यांचे जीवन फुलविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानातर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन ५० दिवसासाठी घेण्यात येत आहे. १ मे पासून सुरू झालेले हे शिबिर तब्बल २२ जून पर्यंत घेण्यात येत आहे. ...
येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक कुलदीप लांजेवार या तरूणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा कार्य म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला.आजच्या आधुनिक काळात संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेऊन हा विवाह सं ...
येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. ...
कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजने ...
तालुक्यातील सोमलपूर गंगेझरी येथील गट क्रं.१६ मध्ये भिवखिडकी सिरेगाव तलावाजवळ सुरु असलेल्या हॉट मिक्स प्लांटमुळे पर्यावरण धोक्यात आले होते. या प्लांटमुळे अवैध उत्खनन केले जात असल्याची तक्रार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली होती. ...
शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात ...
तालुक्यातील नवेगावबांध - नागझिरा अभयारण्यातंर्गत येणारा बकी गेट सध्या पर्यटकांनासाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होत असल्याने बकी गेट पर्यटकांना आर्कषित करीत आहे. मागील काही वर्षांपासून नवेगाव- नागझिरा अभयारण्यात व ...
शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शहरात शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मागील दोन दिवस ही मोहीम शहरातील विविध भागात राबविण्यात आली.त्यानंतर स ...
जलद वाहतुकीमुळे अपघात होतात.परंतु अपघात होण्याचे महत्त्वाचे कारण रस्त्यांची दूरवस्था आहेत. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या गोंदिया जिल्ह्यातील २ हजार ३७५ किमी लांबीचे रस्ते मृत्यूला आमंत्रण देणारे आहेत. ह्या रस्त्याचे बांधकाम करणे अत्यावश्यक अस ...
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तां ...