रेल्वेप्रवाश्यांच्या वाहनांना चोरणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने शुक्रवारी (दि.१२) पकडले. त्यांच्या जवळून सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. ...
मे महिन्याची सुरुवात होण्यापूर्वीच सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने जीवाची काहिली होत आहे. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी या विषाणूजन्य आजारांसह उष्माघाताचे रूग्ण आढळून येत आहेत. व्हायरल फीव्हर व उष्माघाताची ल ...
शेतकरी आणि विविध खासगी उद्योजकांनी वीज बिलाच्या खर्चात बचत करण्यासाठी सौर ऊर्जेची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. याच धर्तीवर रेल्वे विभागाने सुध्दा सौर ऊर्जा निमिर्ती करुन त्याचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधि ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्य ...
‘कसा शोभला असता भीम नोटावर...’ या गाण्यावर बेधुंद होत नाचत असलेल्या तरूणाईने बाबासाहेबांचा जयघोष करीत त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारोंच्या संख्येत सहभागी आंबेडकरी बांधवांच्या रॅलीने रविवारी शहर दुमदुमून गेले असतानाच गोंदियाकरांचे लक्ष ...
सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्ण पणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ...
जन्मताच सामाजिक कार्याची आवड असल्यास माणूूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी त्याचे मन इतरांना मदत करण्यासाठी कदापीही शांत बसत नाही. सामान्य कुुटुंबातून जन्माला येवून मोठ्या पदावर कार्यरत राहून फक्त स्वत:च्या कुटुंबातच रममान होणारे ईतरांना मदत करण्यास ...
आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतीत मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंज ...