तालुक्यातील रेती घाटावरून रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे. पहाटेपासून रेती घाटावर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान रेती माफियांनी कारवाई टाळण्यासाठी आपले नेटवर्क तयार केले आहे. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष पूर्ण होऊनही स्वातंत्र्य, समता,न्याय हक्कापासून आजही गरीब आदिवासी माणूस किंवा गैरआदिवासी दूर आहे.आदिवासींना अद्यापही माणूस समजून काही भागात वागणूक दिली जात नाही. ...
नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत. ...
तालुक्यातील मुंडीपार पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटारसायकल व कारच्या अपघातात तीन जन गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल शिवशाही बसच्या आत फरफटत गेली तर कारचा चेंदामेंदा झाला. सोमवारी (दि.२०) सायंकाळी ४ वाजतादरम्यान हा अपघात घडला. ...
वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून त्यात बसलेले ३६ वऱ्हाडी जखमी झाले. तालुक्यातील ग्राम डव्वा येथील वळणावर रविवारी (दि.१९) दुपारी ३.१५ वाजतादरम्यान हा अपघात घडला. ...
सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात वर्ग एक ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यासाठी सहा लाख ९१ हजार २६४ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक लाख ४० हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळतील अशी सोय समग्र शिक्षा अभियानंतर्गत कर ...
येगाव-जानवा येथील विवाहितेने सोमवारी (दि.२०) पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास घेवून गळा दाबल्याचा मृताच्या वडीलांनी आरोप केला व जोवर संशयीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोवर उत्तरीय तपासणी झालेला मृतदे ...
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाळ््याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी टंचाईवर मात करण्य ...
परिसरातील गोंडीटोला रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत होत असून या रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून कसे-बसे काम करताना बघायला मिळत आहे. ...
शासनाच्या केरोसिन बंदीमुळे ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना दिलेले कंदील, स्टोव्ह आणि शासनाने कृषी विभागामार्फत दिलेला पंपसेट आज शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. केंद्र शासनाने उज्वला योजनेंतर्गत २०१५ मध्ये गरीब व गरजू लोकांना गॅसचे वितरण क ...