विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला सन्मान योजना ‘नमस्ते दिदी’ या अभिनव योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्या तेजुकला गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.शिक्षण व ...
आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले ...
प्रवाशांना ऐनवेळी रेल्वे तिकीट काढण्यासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी रेल्वे युटीएस प्रणालीव्दारे मोबाईलवर रेल्वे तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र याला रेल्वे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसून २८ दिवसात केवळ २.०७ टक्के प्रवाशांनी मो ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने (एमसीआय) बुधवारी (दि.२९) मंजुरी दिली आहे. त्यामुळे एमबीबीएसची १०० विद्यार्थ्यांची चौथी बॅच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिराजवळील तलावातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ...
तिरोडा येथे रेल्वेस्थानकाजवळील एका गॅस वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळपासची सुमारे १५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत सुजल पाणी वाटप सहकारी संस्थाद्वारे कार्यक्षेत्र नसलेल्या गावात अवैध नळ जोडणी करुन दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लघंन करून अवैध नळ जोडणी करुन देणाºयावर ...
गोंदिया शहर आणि अतिक्रम हे जणू समीकरणच तयार झाले आहे. त्यामुळेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले आहे. तर गोरेलाल चौकात सकाळच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा आॅटोची रांग लागलेली असते. त्यामुळे या परिसरातील रस्ते अघोषित पार्क ...
यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरप ...
गुजरात राज्यातील सुरत येथील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीमुळे २० विद्यार्थ्यांना नाहक बळी गेला. त्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले. त्यानंतर कोचिंग क्लासेसमधील सुरक्षाविषयक उपाय योजनांना घेवून प्रश्न चिन्ह उपस्थित झाले.मात्र कोंचिग क्लासेस प ...