महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तवतीने मौजा धामणगाव येथे शनिवारी (दि.२५) ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ तंत्रज्ञान प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच छत्रपाल रहांगडाले होते. ...
सरसकट कर्जमाफी व उन्हाळी धान पिकाला ५०० रूपये बोनस द्यावा यासह १४ मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
मागील काही दिवसांपासून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याच्या अफवा वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून क्षेत्रात पसरत आहे. मात्र त्या अफवांना काहीच आधार नाही. आम्ही क्षेत्रात विकासकामांना गती दिली असून त्यामुळे क्षेत्रातील मतदाता निश्चिी ...
तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणा ...
रेल्वे स्थानकावरील कॅटीन आणि रेल्वे गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात दररोज टाकाऊ अन्न गोळा होते. या अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प गोंदिया रेल्वे स्थानकावर राबविण्यात येणार आहे. ...
येथे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे. या संस्थेचे २००२ पासून ते २०१९ पर्यंतचे धान खरेदीचे कमिशन आदिवासी विकास महामंडळकडे थकीत आहे. मागील १७ वर्षांपासून कमिशन न मिळाल्याने संस्थेची आर्थिक कोंडी होत आहे. ...
शिक्षणाचे बाजारीकरण करून खासगी शाळांकडून होत असलेली लूट पालकांच्या अंगलट येत आहे. पण यानंतरही शिक्षण विभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. याला विरोध करण्यासाठी संप्तत पालकांनी जन शिक्षा समिती गठीत केली आहे. ...
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने प्रकाशित केलेल्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेत्यांनी क्षयरुग्णांची माहिती नियमीतपणे आरोग्य विभागाला देणे बंधनकारक केले आहे. ...
येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वै ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. यानंतर आता मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने नुकतीच या महाविद्यालयातील एमबीबीएस चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. तसेच सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ...