उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बल ...
आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असतानाच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळांची परवड होताना दिसून येत आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग भरतात. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्गपर्य ...
जिल्ह्यातील रस्ते वाहतूक गतिमान असताना जलद रस्ते मार्गांना रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा निर्माण होत आहे. किंडगीपार रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या मागणीसह अनेक ठिकाणी असलेल्या क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. ...
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल ...
व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. ...
भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाला दिलेल्या अहवालात मार्च ते जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील ३९८ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच यावर उपाय योजना सुचविल्या होत्या.मात्र जि.प.ग्रामीण प ...
यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी ...
शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार ...
शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात पाहायला मिळते. ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासन आणि मार्केट ...