जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना १५ मार्च रोजी गिधाडी येथील कंत्राटदार प्रेमलाल मन्साराम शेंडे (५२) यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच खासगी इसम फनिंद्र मुलचंद पटले (३०) रा. आंबेतलाव याच्या माध्यमातून घेतांना अटक करण्यात आ ...
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर शेत जमिन सिंचनाखाली येण्याचा मार् ...
खासगी शाळांकडून मनमर्जी कारभार सुरू असून शिक्षणाधिकारी काहीच कारवाई करीत नसल्याने गुरूवारपासून जन आंदोलन समितीच्या सदस्यांनी जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला सुरूवात केली. ...
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बेवारटोला सिंचन प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याचे काम अर्धवट आहे. परिणामी मागील २० वर्षांपासून दरेकसा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीला सिंचन व्हावे म्हणून बेवारटोला धरणातून एक डावा आणि दुसरा उजवा असे दोन कालवे ...
आल इंडिया ट्रेड युनियन (आयटक) च्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात केंद्र सरकारने केलेली वाढ १ आॅक्टोबर २०१८ पासून देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेवून गुरूवारी (दि.६) स्थानिक जयस्तंभ चौकातून जिल्हा परिषद ...
सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे मागील वर्षी पाूसन पाण्याची भिषण टंचाई आहे. बोथली लगत असलेल्या खजरी येथील शेतातून बोथली येथील नागरिक पाणी आणून आपली गरज भागवित होते. तर काही नागरिक बैल बंडीने शेतातून पाणी आणून आपली गरज भागवित होते. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बेवारटोला सिंचन प्रकल्प २३ वर्ष लोटूनही अद्यापही पूर्ण झाला नाही. परिणामी या प्रकल्पावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे. तर तालुक्यातील शेतक ...
शहरात पाण्याची भिषण टंचाई असताना प्रादेशीक पाणी पुरवठा योजना ही कुचकामी ठरत आहे. शहरात एकुण १७ प्रभाग असून गोरेगाव शहराला कटंगी डॅम येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. ...
भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शा ...