शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात ...
तालुक्यातील नवेगावबांध - नागझिरा अभयारण्यातंर्गत येणारा बकी गेट सध्या पर्यटकांनासाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होत असल्याने बकी गेट पर्यटकांना आर्कषित करीत आहे. मागील काही वर्षांपासून नवेगाव- नागझिरा अभयारण्यात व ...
शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शहरात शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मागील दोन दिवस ही मोहीम शहरातील विविध भागात राबविण्यात आली.त्यानंतर स ...
जलद वाहतुकीमुळे अपघात होतात.परंतु अपघात होण्याचे महत्त्वाचे कारण रस्त्यांची दूरवस्था आहेत. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या गोंदिया जिल्ह्यातील २ हजार ३७५ किमी लांबीचे रस्ते मृत्यूला आमंत्रण देणारे आहेत. ह्या रस्त्याचे बांधकाम करणे अत्यावश्यक अस ...
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तां ...
अलीकडे भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनस्तरावर जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोतांचे खोलीकरण केले जात आहे. मात्र, रावणवाडी येथे कंत्राटदाराकडून सर्रासपणे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा फज्जा उडविला जात आहे. ...
शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. ही मोहीम शनिवारी दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली. ...
तेजस्वी राष्ट्र घडविण्यासाठी आदर्श शिक्षक हवेत. जिद्द, चिकाटी, सातत्य हे विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खर्च केले तर कार्याचे चिज होते. विद्यार्थी घडलेत तर गुरूंचे नावलौकीक होतो. विद्यार्थ्यांना घडवितांना आपला आदर्श देखील उभा राहायला हवा, असे कार्य गु ...
खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसह खते, बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीक कर्जाचे वाटप केले जाते. दरवर्षी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात वाढ करण्याऐवजी शासनाने यंदा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तब्बल ९२ ...
देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मधुमेह (डायबिटीज) च्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदलती जीवनशैली आणि श्रम करण्याचे कमी होत चाललेले प्रमाण हे या मागील प्रमुख कारण आहे. आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागात सुध्दा डायबिटीज रुग्णांच्या संख्येत दिवस ...