आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ...
जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ ...
योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे. ...
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यममिक व माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल शनिवारला जाहीर झाला. यात येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कुलची अंध विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९२.४० टक्के गुण घेऊन अंध विद्यार्थ्यांमधू ...
सध्या खरीप हंगाम सुरू असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. परिणामी या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी या कंपन्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी सूट देण्याचे कूपन छापून शेतकऱ्यांची दिशाभूल करुन लूट क ...
महाराष्ट्रात सर्वच शाळांना ‘मराठी’ भाषा शिकविणे अनिवार्य करण्यात असा अशी भूमिका खुद्द मुख्यमंत्र्यांची सुध्दा आहे. राज्याच्या मायबोलीला तिचा मान मिळावा अशी अपेक्षा राज्यातील जनताही व्यक्त करीत आहे. असे असताना मात्र गोंदियात मराठी शाळांना अवकळा आली अस ...
इमारत व इतर कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने सन २००७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपयायोजना केल्या. त्या योजनांचा लाभ कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांनाच देण्यात येत आहे. ...
पंचायत समितीतंर्गत घरकुल, मनरेगासह विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र तिरोडा पंचायत समितीत मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांची कामे होत नसल्याचीे ओरड आहे. तसेच लक्ष्मी दर्शन झाल्यास त्वरीत कामे मार्गी लावली जात असल्याचा आरोप तालुक्यातील लाभार्थ्या ...
खासगी शाळा संचालकांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर आता अंकुश लागणार आहे. एनएसयुआयने या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. ...
तालुक्यातील ग्राम करंजी येथे दोन दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...