खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बिया ...
शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे व इंग्रजी शाळांच्या वाढत्या अस्तित्वामुळे प्रस्थापित मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका शहरी व ग्रामीण भागातील शाळा व कार्यरत शिक्षकांना बसत आहे. नोकरीच्या अर्ध्या काळातच बेरोजगार होण्याची व नोकर ...
रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाची मागणी केली जात आहे. मात्र ...
सन २०१९ च्या पावसाळ्यात किती गावांना पुराचा धोका आहे. याचा आढावा घेतांना जिल्ह्यातील चार धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठालगतच्या ७८ गावांना पुराचा फटका बसू शकतो असे दिसून आले आहे. पूर परिस्थितीत या गावांना सतर्क राहण्यासाठी वेळीच उपाय यो ...
नवीन ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करामधून सूट मिळते. मात्र बरेच व्यावसायीक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व ...
हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये नि ...
येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती ...
मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमा ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा तब्बल १ लाख ९७ हजार विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विक्रमी विजयामागे खरी भूमिका होती ती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आ.डॉ.परिणय फुके यांची. ...
हजारपेक्षाही कमी लोकवस्तीचे गाव. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त अशी बिरुदावली मिळालेले भरनोली हे गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. गाव अगदी दारिद्र्यात खितपत पडलेले. गावात संपूर्णत: अशिक्षितपणा पण पूर्व विदर्भाच्या कुठल्याही ग्रामीण भागाला ...