या वयात दिल्ली बघायला मिळणार असा विचारही केला नव्हता. मात्र ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती या स्पर्धेने ही ंसंधी मिळवून दिली. अन्यथा हवाई सफर करता येणार अशी कल्पनाही कधी केली नव्हती. ...
जून महिना संपत असताना आतापर्यंत एक-दोनदाच जिल्हयात बरसलेल्या पावसाने गुरूवारी (दि.२७) रात्री जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. धो-धो बरसलेल्या या पावसाची जिल्ह्यात ३१९ मिमी नोंद घेण्यात आली असून त्याची ९.६७ एवढी सरासरी आहे. या पावसामुळे जिल्हावासीयांना दि ...
तालुक्यात येत असलेल्या शेंडा गावाजवळील पुतळी परिसरात शुक्रवारी (दि.२७) रात्री देवरी पोलीस गस्तीवर असताना वन तस्करांचे साहित्य जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी जंगलात पळून गेले असून वन विभाग आरोपींच्या शोधात आहे. ...
जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील १४७ गावे आणि वाड्यांतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाईच्या २८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधून विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील. ...
राज्य सरकारच्या अत्याधिक आरक्षण देण्याच्या धोरणाचा मेरिट बचाओ राष्ट्र बचाव समितीने याला विरोध केला आहे. आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्केच ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८ ) सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली ...
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. ...
शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती केली आहे. यात बाजारपेठेतील दरापेक्षा अधीक दराने पाठ्यपुस्तकांची विक्री केली जात आहे.यासाठी खासगी शाळा संचालक आणि पाठ्यपुस्तके विक्रेते यांच्यात छुपा ...
पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी कर ...
नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतू ...