इंगळे चौक ते हनुमान चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून नगर परिषद प्रशासन त्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आता नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत. ...
जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे. ...
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि टँकर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सुरूवात केली.या अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दलदल कुही, टोयागोंदी ही गाव पाणीदार झाली.तर अनेक गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली. ...
तालुक्यातील आंबेतलाव येथे बुधवारी (दि.२४) नेवालाल पटले यांच्या घरात पोषण आहार पुरवठा योजनेचा अवैध १८० कट्टे (प्रती कट्टा ५० किलो) तांदळाचा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर गोरेगाव पोलीस, तहसीलदार यांच्यासह आंबेतलाव येथ ...
जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. त्यामुळे कृषीसाठी सिंचन आणि त्यावर आधारित उद्योग स्थापना करुन बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याच दृष्टीने आपले सदैव प्रयत्न राहिले आहे. क्षेत्राचा सर्वांगिन करणे हेच आपले मुख्य ध्येय अस ...
शिक्षणाचा गंध नसणाऱ्या गावात शिक्षणाचे रोपटे लावून त्याचे वटवृक्ष केले, एक दोन नव्हे तब्बल १७ वर्ष शासनाची चाकरी केली पण ऐन उमेदीच्या काळात काळाने जीवावर घाला घातला आणि अंशदायीच्या कचाट्यात सापडलेल्या त्या कर्मचाऱ्यांचे कुटूंब आजही सैरावैरा भटकत आहे. ...
धार्मिक, ऐतिहासिक पाशर््वभूमी तसेच विदर्भात सर्वदूर प्रसिध्द असलेल्या प्रतापगड येथील शिवमूर्ती जळाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी तालुक्यातील अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध व केशोरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्य ...