ग्राम बाक्टी येथील बिबट्याच्या कातडीप्रकरणात वन विभागाने चवथ्या व मुख्य आरोपीला अटक केली आहे. शनिवारी (दि.३) सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत वन विभागाने त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात शिकारीचे साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात वन ...
विरोधी पक्षात असले की जनतेकरिता संघर्ष करायचा व सत्ता पक्षात असले की जनतेशी संवाद करायचा ही परंपरा भाजपने स्वीकारली आहे. आमची जनादेश यात्रा निघाली आहे. यात्रा देवतांची काढली जाते. मतदारराजाच आमचं दैवत असून त्यांना भेटण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन र ...
राज्यात मागील पाच वर्षांत पूर्वीच्या सरकारपेक्षा आमच्या सरकारने दुप्पट काम करुन सुद्धा काही प्रश्न मार्गी लावणे शिल्लक आहे. त्यामुळे ते कसे सोडविता येतील याचा विचार आम्ही करीत आहोत. विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते ईव्हीएमचा मुद्दा पुढे कर ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केळवद (तुकुमनारायण) येथील केवलराम वालदे यांच्या घरी गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या व एक बोकडाची शिकार बिबट्याने केली. ३ते४ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली. केवलराम वालदे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले. ...
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी आणि सिंचनाची समस्या भेडसावू नये यासाठी मागील पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द आणि सक्षम करण्याचा आमचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्र ...
राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत अंतर्ग ...
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वीच तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा-घोगरा ते देव्हाळा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.मात्र अल्पावधीत या रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालने सुध्दा अवघड झाले आहे. या रस्त्याची अद्यापह ...
अर्जुनी : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अखत्यारीत विविध शैक्षणिक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांचे निवेदन जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारी (दि.२) शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांना देण्यात आले ...