शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

शहरात २८ मे रोजी एक रूग्ण मिळाला. यावर प्रशासनाने २९ मे ला शहरातील जुनी वस्तीला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार हद्द सील करण्यात आली नाही. असा प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांचा आरोप आहे. उपविभागीय अधिकारी तिरोडा यांनी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केल्यावर स्थानिक प्रशासनाने जुनी वस्तीला सीमांकणानुसार बंद केले.

ठळक मुद्देन.प.च्या सीमांकनात त्रुट्या : माजी नगराध्यक्षांची नाराजी, जिल्हाधिकारी घेणार का दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरात एक कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने कन्टेंन्मेन्ट क्षेत्रातील नागरिकांना मरण यातना भोगावे लागत आहे. नगर पंचायतच्या हिटलरशाहीने बहुतेक नागरिकांवर दंड आकारले जात आहे. यातील काही दंड कायद्यानुसार होत असले तरी काही दंड सुडभावनेतून होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शहरात २८ मे रोजी एक रूग्ण मिळाला. यावर प्रशासनाने २९ मे ला शहरातील जुनी वस्तीला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार हद्द सील करण्यात आली नाही. असा प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांचा आरोप आहे. उपविभागीय अधिकारी तिरोडा यांनी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केल्यावर स्थानिक प्रशासनाने जुनी वस्तीला सीमांकणानुसार बंद केले. पण यात त्रुट्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे ओमप्रकाश ठाकूर व भुवन ठाकूर या दोन शेतकºयांनी दोन टॅक्टरद्वारे धान आणले होते. १ जून रोजी सायंकाळी अचानक पाऊस आल्यावर दोघेही शेतकरी २ जून रोजी शेतमालावर ताडपत्री झाकण्यासाठी घराशेजारी गेले.सदर बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दोन्ही शेतकऱ्यांना बोलावून प्रत्येकी पाच हजार दंड भरण्यास सांगितले. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या आदेशानुसार ज्या जागेवर त्या दोन शेतकऱ्यांचे धान भरलेले ट्रॅक्टर उभे होते ते कंटेन्मेंट झोनचा भाग नसल्याने त्यांच्यावर कारवाई कशी करण्यात आली. याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहे. त्यामुळे ही कारवाई सुडभावनेतून तर कारवाई करण्यात आली नसावी अशी चर्चा आहे.पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तरी दहशतएकीकडे नगर पंचायतच्या हिटलरशाहीने सारेच त्रस्त असताना त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी कुणीही समोर येत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाला याविषयी े काही घेणे देणे नाही. सध्या गोरेगाव नगर पंचायतच्या विरोधात सर्व सामान्यांचा आक्र ोश पहायला मिळत आहे.कारवाई थांबवा- सीमा कटरेयेथील शेतकरी ओमप्रकाश ठाकूर व भुवन ठाकूर यांनी आपल्या शेतातील रब्बीचे धान घराशेजारी ठेवले होते.पाऊस आल्यावर दोन्ही शेतकऱ्यांनी धान भिजले तर नाही याची पाहणी केली. मात्र नगर पंचायत प्रशासनाने दोन्ही शेतकऱ्यांवर दंड आकारले.याविषयी गोरेगाव नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष सीमा कटरे यांनी तहसीलदार गोरेगाव यांना निवेदन देऊन सदर कारवाई चुकीची असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या