शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

तापमानाचा पारा पुन्हा वाढला, हवामान खात्याकडून ५ जूनपर्यंत पावसाचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 14:26 IST

राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.  शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

नारायण गावस 

पणजी: राज्यात बुधवार ५ जून पर्यंत हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला असला तरी राज्यातील सध्या तापमानात प्रचंड वाढले आहे. तापमान सध्या ३५ अंशावर पोहचले आहेे. तर दुसऱ्या बाजूने दमट वातावरणामुळे लोकांना त्रासही होत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणा लोकांना थंडीचा गारवा मिळाला होता आता पुन्हा उष्णतेचा त्रास होत आहे. 

राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.  शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्या राज्यामध्ये मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून कर्नाटक तसेच तामिळनाडूतील काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

गोव्यात अजून मान्सून पाऊस कधी दाखल होणार याचा अंदाज हवामान खात्याने दिला नसला तरी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता मात्रा वर्तविली आहे.  या दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान  खात्याने  केेले आहे. गेल्या आठवड्यात  राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झाेडपले होते.  यामुळे लाेकांना माेठा त्रास  झाला होता. 

तापमानात वाढरविवारी राज्यात  तापमान  ३५ अंशावर गेले होते.  दिवसभर राज्यभरात वातावरण दमट आणि उष्ण होते आहे. गेल्या आठवड्यापासून  राज्यात तापमानात प्रचंड वाढ होत  या उष्णतेचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. यामुळे लोकही मान्सनपूर्व पावसाची  आतुरतेने वाटत पाहत आहेत.

टॅग्स :Temperatureतापमानgoaगोवा