शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढला, हवामान खात्याकडून ५ जूनपर्यंत पावसाचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 14:26 IST

राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.  शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

नारायण गावस 

पणजी: राज्यात बुधवार ५ जून पर्यंत हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला असला तरी राज्यातील सध्या तापमानात प्रचंड वाढले आहे. तापमान सध्या ३५ अंशावर पोहचले आहेे. तर दुसऱ्या बाजूने दमट वातावरणामुळे लोकांना त्रासही होत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणा लोकांना थंडीचा गारवा मिळाला होता आता पुन्हा उष्णतेचा त्रास होत आहे. 

राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.  शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्या राज्यामध्ये मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून कर्नाटक तसेच तामिळनाडूतील काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

गोव्यात अजून मान्सून पाऊस कधी दाखल होणार याचा अंदाज हवामान खात्याने दिला नसला तरी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता मात्रा वर्तविली आहे.  या दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान  खात्याने  केेले आहे. गेल्या आठवड्यात  राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झाेडपले होते.  यामुळे लाेकांना माेठा त्रास  झाला होता. 

तापमानात वाढरविवारी राज्यात  तापमान  ३५ अंशावर गेले होते.  दिवसभर राज्यभरात वातावरण दमट आणि उष्ण होते आहे. गेल्या आठवड्यापासून  राज्यात तापमानात प्रचंड वाढ होत  या उष्णतेचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. यामुळे लोकही मान्सनपूर्व पावसाची  आतुरतेने वाटत पाहत आहेत.

टॅग्स :Temperatureतापमानgoaगोवा