शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तापमानाचा पारा पुन्हा वाढला, हवामान खात्याकडून ५ जूनपर्यंत पावसाचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 14:26 IST

राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.  शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

नारायण गावस 

पणजी: राज्यात बुधवार ५ जून पर्यंत हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला असला तरी राज्यातील सध्या तापमानात प्रचंड वाढले आहे. तापमान सध्या ३५ अंशावर पोहचले आहेे. तर दुसऱ्या बाजूने दमट वातावरणामुळे लोकांना त्रासही होत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणा लोकांना थंडीचा गारवा मिळाला होता आता पुन्हा उष्णतेचा त्रास होत आहे. 

राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.  शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्या राज्यामध्ये मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून कर्नाटक तसेच तामिळनाडूतील काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

गोव्यात अजून मान्सून पाऊस कधी दाखल होणार याचा अंदाज हवामान खात्याने दिला नसला तरी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता मात्रा वर्तविली आहे.  या दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान  खात्याने  केेले आहे. गेल्या आठवड्यात  राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झाेडपले होते.  यामुळे लाेकांना माेठा त्रास  झाला होता. 

तापमानात वाढरविवारी राज्यात  तापमान  ३५ अंशावर गेले होते.  दिवसभर राज्यभरात वातावरण दमट आणि उष्ण होते आहे. गेल्या आठवड्यापासून  राज्यात तापमानात प्रचंड वाढ होत  या उष्णतेचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. यामुळे लोकही मान्सनपूर्व पावसाची  आतुरतेने वाटत पाहत आहेत.

टॅग्स :Temperatureतापमानgoaगोवा