शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

देशाची सभ्यताच स्त्रीवादी राहीली आहे, जेएनयुच्या कूलगुरु शांतिश्री पंडीत यांंचं प्रतिपादन

By समीर नाईक | Updated: April 12, 2024 14:49 IST

जेंडर राईट्स या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहूणे व वक्ता म्हणून शांतिश्री पंडीत बोलत होत्या.

पणजी: आमचा देश इतर देशाच्या तुलनेत खुप प्रगतीशील देश आहे. युरोपमध्ये लोक दगड उचलायला लागले होते, तेव्हा आमच्या देशात विविध सभ्यता कार्यरत होती. आपण नेहमीच महिला अन्यायावर बोलत आहोत, पण देश घडविण्यास महिलांचे योगदान अविस्मरणीय आहे. मुळात आपण बारकाईने पाहिले तर आमची सभ्यताच स्त्रीवादी सभ्यता राहीली आहे. अर्धनारीश्वर रुप, द्रोपदीची गोष्ट, सत्यवान सावित्रीची गोष्ट आम्हाला याची आठवण करुन देते, असे प्रतिपादन जेएनयु दिल्लीची कूलगुरु शांतिश्री पंडीत यांनी केले.

पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयतर्फे उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य महिला आयोग यांच्या सहाय्याने पाटो येथील संस्कृती भवन येथे जेंडर राईट्स या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणून शांतिश्री पंडीत बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत गोवा विद्यापीठाचे कुलगूरु प्रा. डॉ. हरीलाल मेनन, राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रंजीता पै, विद्याप्रबोधीनी महाविद्यालयाचे व्यवस्थापक संजय वालावालकर, प्राचार्य भूषण भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मी डाव्या किंवा उजव्या विचारांना मानत नाही, कारण आमचे तत्वज्ञान या गोष्टींना मानत नाही. या सर्व गोष्टी पश्चिमी देशातील आहेत. महिला आपल्या बळावर मोठ्या होत असतात, या गोष्टीवर मी ठाम आहे आणि सध्याचे सरकारही महिला सशक्तीकरणावर भर देत आहे, हे पाहूण आनंद होतो. महिला सशक्तीकरणाचे जीवंत उदाहरण म्हणजे मीच आहे. मी तामिळनाडू सारख्या राज्यातून येते आणि माझी जातही इतरांच्या तुलनेत कमी आहे, पण मी जेएनयुची पहिली महिला कूलगुरू आहेे. देशाने महिलांना खुप काही दिले आहेे. आमची सभ्यता आम्हाला जीवनाचा सार्थ शिकवते. आम्ही सर्वात आधी मातृ देवो भव: असे म्हणतो, व नंतर पितृ देवो भव: आणि आचार्य देवो भव: यातच सर्वकाही आले, असे पंडित यांनी यावेळी सांगितले.

महिलांना जर आपला विकास करायचा असेल तर आपल्यावरील सर्व बंधनांमधून मुक्त झाले पाहीजे. मला सांगण्यात अभिमान वाटतो की गोवा विद्यापिठात ६२ टक्के महिला विद्यार्थी आणि तेवढेच टक्के महिला कर्मचारी आहे. गोवा देखील इतर राज्यांच्या तुलनेत खुप वेगळा आहे. समान नागरी कायदा असणारा गोवा हे पहिले राज्य आहे. त्यामुळे गोवाकडून महिला सशक्तीकरणबाबत देखील शिकण्यासारखे खुप काही आहे, असे प्रो. डॉ. हरीलाल मेनन यांनी सांगितले.

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूgoaगोवा