शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरण हवे; नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 8:11 AM

समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले.

ठळक मुद्देसमतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे.ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले.

पणजी - समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले. गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरणाची गरजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

कला अकादमी संकुलात गोवा लाइव्हलीवूड फोरमने आयोजित केलेल्या उदरनिर्वाह या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते. प्रफुल्ल समंतरा यांनी ओडिशात वनक्षेत्रात खाणींविरोधात तब्बल १२ वर्षे लढा दिला तसेच नियामगिरी डोंगरकपारीत खाणींसाठी घरे गमावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. 

हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले. वित्त खात्याचे सचिव दौलत हवालदार, आघाडीचे उद्योजक तथा ‘मेट’चे अध्यक्ष नितीन कुंकळ्येंकर हे याप्रसंगी उपस्थित होते. गोवा लाइव्हलीवूड फोरमने अध्यक्ष चारुदत्त पाणीग्रही यांनी उद्देश स्पष्ट केला. हवालदार म्हणाले की, आज जगभरात असमानता आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला धोका पोचला आहे.

टॅग्स :goaगोवा