मध्यान्ह आहार योजनेचे काम अक्षय पात्रकडे सोपविले जाणार नाही. ते काम राज्यातील महिलांकडे म्हणजेच स्वयंसहाय्य गटांकडेच असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले. ...
भारत देशाच्या हितासाठी तयार केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आमच्या देशातील कुठल्याच धर्माच्या - जातपातीच्या बांधवांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार ...
14व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ संपायला केवळ दोन महिने बाकी असताना या आयोगाकडून मडगाव पालिकेला मिळालेल्या अनुदानापैकी तब्बल 27.26 कोटी रुपयांच्या अनुदानाचा पालिकेने वापरच न केल्याचे उघड झाले आहे. ...