शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

काँग्रेसोबत जुनी युती पण लाेकसभेसाठी चर्चा नाही; गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:38 IST

काँग्रेसचा हलगर्जीपणा भाजपला लाभदायक... 

पणजी: राज्यात लाेकसभा निवडणूकांना ६ महिना उरले तरी काँग्रेस एक्टीव दिसत नाही याचा फायदा भाजपला होणार आहे. आमची कॉग्रेससोबत पूर्वीची युती आहे त्यावेळचे नेते आता नाहीत. काँग्रेस पक्ष नव्या चेहऱ्यांच्या हातात असल्याने त्यांचा काय विचार आहे माहित नाही. पण काँग्रेसकडून केेली जाणारी हलगर्जीपणा भाजपला फायद्याची ठरणार आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्याच्या उपस्थितीत विधानसभेच्या निवडणूकीत युती केली होती.आता युती तुटलेले नाही पण अजूनही कॉग्रेसने आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. आता सहा महिने निवडणूकीला उरले असून कॉंग्रेस काेण उमेदवार ठेवणार माहित नाही. या सहा महिन्यात तो कसा सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. असे अनेक आव्हाहने आहेत. पण जेवढा उशीर कॉग्रेसला होणार आहे तेवढा भाजपला फायदा होणार आहे, असे मत विजय सरदेसाई यांनी व्यक्त केेले.- एसआयटी समितीने लाेकांना न्याय द्यावाराज्यातील माेठ्या प्रमाणात जमिन हडप केल्या जात असल्याने एसआयटी नेमली आहे. एसआयटीचा मुळ मुद्या हा लाेकांना न्याय मिळवून देणे आहे. आज कोणीही येथे जामिनीवर कब्जा करत आहे. अशी कब्जा पार्टी आम्हाला गोव्यात नको आहे. गाेव्याचे पारंपरिक जमिनीचे रक्षण गरजेचे आहे. उत्तर गाेव्यात माेठ्या प्रमाणात जमिनींचे भुरुपांतर होत आहे. हे गाेव्यासाठी घातक आहे, असेही विजय सरदेसाई म्हणाले.

आज सरकार लोकांना विश्वासात घेत नसल्याने अनेक प्रकल्पांना विरोध हाेत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा गाजत आहेत लोक जागृत झाले आहे. जाेपर्यंत सरकार लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प आणत नाही ताेपर्यत असेच विरोध होणार आहे, असेही विजय सरदेसाई म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा