शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:09 IST

काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले. शनिवारी आंतरराष्ट्रीय केंद्र गोवा (आयसीजी) येथे आयोजित 'ऑपरेशन सिंदूरपूर्वी आणि नंतर : भारत, पाकिस्तान आणि महासत्ता' या विषयावर ते बोलत होते.

पाकिस्तानमध्ये लष्करच निर्णायक भूमिका बजावते, हे अधोरेखित करताना देवाशेर यांनी सांगितले की, पाहलगाम दहशतवादी हल्ल्यांमागे त्यांचा लष्करप्रमुख जनरल मुनीर याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहेत. या संघर्षात भारतावर विजय मिळवल्याचा दावा करून मुनीरने स्वतःला लष्करप्रमुखापासून फील्ड मार्शलपदावर नेले.

देवाशेर यांच्या मते, पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली आणि त्यातूनच वैरभावना संपल्या. ऑपरेशन सिंदूर हे क्रांतिकारी पाऊल होते. पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र साठ्याने त्यांना शत्रुत्वाच्या कारवायांना संरक्षण मिळते हा समज खोटा ठरला.

ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, ते प्रत्येक वेळी मर्यादा ओलांडतील, तेव्हा भारत कठोर प्रत्युत्तर देईल. सिंधू जल कराराबाबत भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान हादरले. पाकिस्तानने जलस्रोतांचे गैरव्यवस्थापन केले आहे. 

टॅग्स :goaगोवाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतIndiaभारतPakistanपाकिस्तान