शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:09 IST

काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले. शनिवारी आंतरराष्ट्रीय केंद्र गोवा (आयसीजी) येथे आयोजित 'ऑपरेशन सिंदूरपूर्वी आणि नंतर : भारत, पाकिस्तान आणि महासत्ता' या विषयावर ते बोलत होते.

पाकिस्तानमध्ये लष्करच निर्णायक भूमिका बजावते, हे अधोरेखित करताना देवाशेर यांनी सांगितले की, पाहलगाम दहशतवादी हल्ल्यांमागे त्यांचा लष्करप्रमुख जनरल मुनीर याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहेत. या संघर्षात भारतावर विजय मिळवल्याचा दावा करून मुनीरने स्वतःला लष्करप्रमुखापासून फील्ड मार्शलपदावर नेले.

देवाशेर यांच्या मते, पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली आणि त्यातूनच वैरभावना संपल्या. ऑपरेशन सिंदूर हे क्रांतिकारी पाऊल होते. पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र साठ्याने त्यांना शत्रुत्वाच्या कारवायांना संरक्षण मिळते हा समज खोटा ठरला.

ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, ते प्रत्येक वेळी मर्यादा ओलांडतील, तेव्हा भारत कठोर प्रत्युत्तर देईल. सिंधू जल कराराबाबत भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान हादरले. पाकिस्तानने जलस्रोतांचे गैरव्यवस्थापन केले आहे. 

टॅग्स :goaगोवाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतIndiaभारतPakistanपाकिस्तान