शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:09 IST

काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले. शनिवारी आंतरराष्ट्रीय केंद्र गोवा (आयसीजी) येथे आयोजित 'ऑपरेशन सिंदूरपूर्वी आणि नंतर : भारत, पाकिस्तान आणि महासत्ता' या विषयावर ते बोलत होते.

पाकिस्तानमध्ये लष्करच निर्णायक भूमिका बजावते, हे अधोरेखित करताना देवाशेर यांनी सांगितले की, पाहलगाम दहशतवादी हल्ल्यांमागे त्यांचा लष्करप्रमुख जनरल मुनीर याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहेत. या संघर्षात भारतावर विजय मिळवल्याचा दावा करून मुनीरने स्वतःला लष्करप्रमुखापासून फील्ड मार्शलपदावर नेले.

देवाशेर यांच्या मते, पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली आणि त्यातूनच वैरभावना संपल्या. ऑपरेशन सिंदूर हे क्रांतिकारी पाऊल होते. पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र साठ्याने त्यांना शत्रुत्वाच्या कारवायांना संरक्षण मिळते हा समज खोटा ठरला.

ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, ते प्रत्येक वेळी मर्यादा ओलांडतील, तेव्हा भारत कठोर प्रत्युत्तर देईल. सिंधू जल कराराबाबत भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान हादरले. पाकिस्तानने जलस्रोतांचे गैरव्यवस्थापन केले आहे. 

टॅग्स :goaगोवाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतIndiaभारतPakistanपाकिस्तान