शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे?

By वासुदेव.पागी | Updated: July 17, 2024 12:50 IST

युरी आलेमाव यांचा विधानसभेत सरकारला प्रश्न

पणजी : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टी एजन्सीला  २२६ कोटी रुपये खर्च करूनही ५६ जणांचा समुद्रात बडून मरण का आले असा प्रश्न विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत उपस्थित केला. 

दृष्टी जीवरक्षक एजन्सीचे जीवरक्षक असतानाही आणि या एजन्सीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला अतानाही लोक समुद्रात बडून का मरतात असा प्रश्न त्यांनी केला. तसेच एजन्सीच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्या विलंब का करण्यात आला असाही प्रश्न त्यांनी विचारला. 

मात्र हा दावा फेटाळताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दृष्टी जीवरक्षामुळे लोकांचे प्राण वाचल्याचा दावा केला. अनेकांना या एजन्सीने बुडताना वाचविले. मागील चार ते ५ वर्षात ४०० जणांना वाचविण्यात आले. २००८ पासून आतापर्यंत १२३७  जणांना वाचविण्यात आले असे त्यांनी सांगितले. परंतु यावर युरी आलेमाव हे त्यांना प्रति प्रश्न करताना म्हणाले की  मी तुम्हाला बुडालेल्या लोकांबद्दल विचारतो तर तुम्ही मला वाचविण्यात आलेल्यांची माहिती देता. 

त्यांचा हा वाद बराच लांबला. सभापतीनी युरी यांना त्यांच्या पुढचा पुरवणी प्रश्न विचारण्यास सांगितला. त्यावेळी त्यांनी दृष्टीबरोबरच्या कंत्राटाचे नूतनीकरण का करण्यात आले नाही असे विचारले. त्यावेळी खंवटे यांनी पुढील ३ महिन्या् च्या काळात ही कंत्राटे होतील असे सांगितले. 

एजन्सीकडे असलेल्या साधन सुविधांचे परीक्षण दर वर्षी केले जात असल्याचेही खंवटे यांनी सांगितले. आतापर्यंत या एजन्सीला ठोठावण्यात आलेला दंड अजून का वसूल करण्यात आला नाही असा प्रश्न विचारला.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन