शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई - कृषीमंत्री रवी नाईक

By पूजा प्रभूगावकर | Updated: July 17, 2024 12:45 IST

पणजी: राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकार ...

पणजी: राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकार नुकसानभरपाई देईल असे कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी संचालकांना दिले आहेत. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतरच नक्की किती नुकसान झाले हे समजेल. त्यावर आताच बोलणे कठिण आहे, कारण अजूनही पावसाचा जोर कमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री नाईक म्हणाले, की शेतकरी हे कष्टकरी तसेच गरीब लोक आहेत. त्यामुळे पावसामुळे त्यांच्या शेती, बागायतीचे नुकसान झाल्याने त्यांना सरकार नक्कीच नुकसानभरपाई देणार. राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. याबाबतचा अहवाल आपण कृषी खात्याकडे मागवला आहे. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, कोणत्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले याचा तपशील खाते सादर करेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी