शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे गोव्यात सागरी जीव संपत्तीला धोका

By admin | Updated: July 14, 2016 18:41 IST

गोव्यातील किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव संपत्तीला धोका निर्माण झाला असल्याचे येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या

-  एनआयओ शास्रज्ञांकडून सहा किनाऱ्यांचा अभ्यास पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव संपत्तीला धोका निर्माण झाला असल्याचे येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहत येऊन किनाऱ्यांवर धडकणारा प्लास्टिक कचरा धोकादायक बनला आहे. केरी, वागातोर, कळंगुट, कोलवा, मोबोर व गालजीबाग किनाऱ्यांचा अभ्यास सहा किनाऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर शास्रज्ञांनी हे अनुमान काढले आहे. एनआयओ शास्रज्ञांनी नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रकाशित केला. त्यात असे म्हटले आहे की, प्लास्टिक कचऱ्याबरोबरच समुद्रात जहाजांमधून अपघाताने होणारी तेल गळती यामुळेही किनारी पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. मायक्रोप्लास्टिक पॅलेटस्मुळे निर्माण झालेला धोका यावर या संशोधन अहवालात भाष्य करण्यात आले आहे. या पॅलेटसची रासायनिक प्रक्रिया तसेच मान्सूनमध्ये होणाऱ्या अन्य परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील शास्रज्ञ माहुआ साहा, एस. वीरसिंगम, व्ही. सुनील, पी. वेथामोनी, अँड्रिया कार्मेलिता रॉड्रिग्स, सौरव भट्टाचार्य व बी.जी. मलिक यांनी या संशोधन कार्यात भाग घेतला. मान्सूनमध्ये समुद्रातील प्रवाहामुळे कचरा वाहत येऊन किनाऱ्यांना लागण्याचे प्रकार घडतात. समुद्रात अपघाताने जहाजातून तेल गळती होते. प्लास्टिक फिल्म, फायबर, फ्रॅगमेंटसही वाहत येतात. समुद्रातून वाहत येणारा प्लास्टिक कचरा आढळून आला तरी राज्यातील खाडींमध्ये असे आढळले नाही.