शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना दुखावू नका: आमदार मायकल लोबो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2024 07:34 IST

नव्या कायद्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सध्या सोशल मीडियावरून धर्माबद्दल पोस्ट करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. चुकीचा संदेश समाजात जाऊ लागला आहे. लोकांनी अशा प्रकारांना बळी न पडता राज्यातील धार्मिक सलोखा जपावा, असे आवाहन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले आहे.

धार्मिक भावना दुखवण्यासंबंधी राज्यात हल्ली घडलेल्या घटनांवर बोलताना आमदार लोबो म्हणाले, स्वघोषित नेते, काही एनजीओंकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होऊ लागला आहे. या मीडियाचा वापर करून आपण प्रसिद्ध व्हावे असे वाटणारे लोक याचा गैरवापर करू लागले आहेत. त्यातून लोकांच्या भावना दुखवू लागल्या आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून नये. खास करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवू नये. चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घेत सोशल मीडिया वापरावर लोकांनी नियंत्रण ठेवावे, असे लोबो यांनी म्हटले आहे.

गोव्यातील लोक धार्मिक सलोखा राखून शांततेने राहतात. मात्र, बाहेरील काही विघ्नसंतोषी लोक येथे येऊन स्वतःला गोमंतकीय समजून धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी सर्वांनी एकमताने एकत्रित राहणे गरजेचे आहे. 

लोकांना सोशल मीडियाद्वारे चुकीच्या गोष्टींचा प्रचार करणाऱ्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई करायला हवी. त्याकरिता नवा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. विधानसभेतही आपण हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असेही आमदार लोबो यांनी शेवटी सांगितले.

समाजात चांगला संदेश जाईल, सलोखा टिकून राहील अशा पोस्टसाठी सोशल मीडियाचा वापर करावा. चुकीची माहिती देण्याबरोबरच, गैरवापर करण्यापेक्षा चांगल्या समाज हिताच्या गोष्टी प्रशासनाच्या नजरेला आणून देण्याच्या प्रयत्न करावा. यात खराब झालेले रस्ते, खंडित होणारा पुरवठासारख्या समाज हिताच्या गोष्टींवर भर द्यावा. स्वतःला चुकीच्या बाबींपासून दूर ठेवत चुकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्याचे टाळण्याची गरज आहे. 

टॅग्स :goaगोवाSocial Mediaसोशल मीडिया