शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

महामार्गांवरील खड्डयांबाबत काँग्रेसकडून संताप, आचारसंहितेचे कारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 7:44 PM

महामार्गांवरील खड्डे न बुजविल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात असून सरकारने आचारसंहितेचे कारण देऊन हे काम टाळू नये तसेच नव्याने निविदा काढण्याचीही गरज नाही, असे म्हटले आहे.

पणजी : महामार्गांवरील खड्डे न बुजविल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात असून सरकारने आचारसंहितेचे कारण देऊन हे काम टाळू नये तसेच नव्याने निविदा काढण्याचीही गरज नाही, असे म्हटले आहे. महामार्ग काँक्रिटीकरणासाठी लागणारी माती तसेच दगड यासाठी बेकायदा डोंगरकापणी चालली आहे, असा आरोप करण्यात आला. 

पत्रकार परिषदेत प्रवक्ते अमरनाथ पणजीकर म्हणाले की, ‘राष्ट्रीय महामार्ग १७ अत्यंत घातक व जीवघेणा बनला आहे. कोणतेही नियोजन न करता या महामार्गाचे चौपदरीकरण हाती घेण्यात आले. चौपदरीकरणासाठी एव्हाना ८0 टक्के भूसंपादन पूर्ण व्हायला हवे होते, ते ५0 टक्केही झालेले नाही. या महामार्गालगत बांधलेले सर्विस रोडही धोकादायक बनलेले आहेत. महामार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी नव्या निविदा काढून लुटीचे कारस्थान चालले आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

पणजीकर म्हणाले की, ‘एकीकडे रस्त्याची ही दुर्दशा असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचीही समस्या आहे. राजधानी पणजी शहरात लोकांना दोन तासही पाणी मिळत नाही. प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव म्हणाले की, 'दिल्ली, मध्यप्रदेश आदी ठिकाणी काँग्रेसच्या प्रचार कार्याच्या निमित्ताने माझे फिरणे झाले. देशात मोदी हवा नाहीच हे शंभर टक्के खरे आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढल्या'.

टॅग्स :congressकाँग्रेस