शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता : दरातही घसरण काजू उत्पादक नुकसानीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 4:54 PM

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते.

पणजी (नारायण गावस): यंदाचा काजू हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूपच नुकसानदायक ठरला असून यंदा ५० टक्के उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम जाणवला त्यात दरातही कमतरता असल्याने शेतकरी पूर्णपणे नुकसानीत सापडला आहे.

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते. पण या हंगामात काजू उत्पादन १० हजार मेट्रिक टन हाेणेही कठीण झाले आहे. काही कलमी काजू लागले हाेते ते ही आता कमी झाले आहे. गावठी काजूला यंदा चांगला बहर आला नाही. तसेच दरही नसल्याने अनेक शेतकरी नुकसानीत सापडले आहेत.

सत्तरी पेडणे काणकोण या तालुक्यात अनेक शेतकरी काजू उत्पादनावर अवलंबून असतात. त्यांचे वार्षिक उत्पादन हे काजू पिकावर अवलंबून असते. काही जणांचा काजूच्या हंगामात ३ महिन्यात लाखो रुपयांचे उत्पादन केले जाते. पण मागील काही वर्षांपासून काजूचा दर खाली येत असल्याने शेतकऱ्यांना याचा बराच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही उभा होत नाही.

काही वर्षापूर्वी काजूचा दर हा २०० रुपया प्रती किलो पर्यंत गेला होता. ताेच आता १११ रुपया प्रती किलाेवर आला आहे. काजू कारखानदार परदेशातील आफ्रिकन काजू आणत असल्याने स्थानिक काजू्ला दर दिला जात नाही. त्यामुळे सरकारने या आयात काजूवर आयात कर लागू करावा जेणे करुन हे कारखानदार बाहेरील काजू आणणार नाही. यामुळे आमच्या काजूला मागणी वाढणार असे काणकाेण येथील शेतकरी रामचंद्र गावकर यांनी सांगितले.

इतर भात शेती सोडून काजू उत्पादन केले आहे. सुरुवातीला चांगले पिक मिळाले आता उत्पादन घटले आहे आणि दरही कमी झाला आो. त्यामुळे कामगारांचा साफसफाईसाठी केलेला खर्चही उभा होत नाही त्यामुळे आता काजू बागायती करणे नकाे झाले आहे, असे सत्तरीतील उत्तम गावस या काजू बागायतदार शेतकऱ्यांने सांगितले.

टॅग्स :goaगोवा