शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, दक्षिणेत काही भाजप कार्यकर्ते...; सुदिन ढवळीकर यांचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:25 IST

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. दक्षिण गोव्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कामच केले नाही, हे सत्य आहे.'

पणजी : 'धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, दक्षिणेत काही मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्ते कामच करत नव्हते.' असे विधान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. ढवळीकर हे भाजपसोबत सत्तेत आहेत. असे असूनही त्यांनी सडेतोडपणे वरील भाष्य केले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. दक्षिण गोव्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कामच केले नाही, हे सत्य आहे.'ढवळीकर म्हणाले की, पराभवाच्या बाबतीत धर्मगुरूंना निशाणा करणे चुकीचे आहे. धर्मगुरू, मग तो ख्रिस्ती असो किंवा हिंदू, चांगल्या गोष्टी सांगून समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू धर्मगुरूंनी जो काही उपदेश केला तो हिंदू धर्मियांनी मानून घेतला व ख्रिस्ती धर्मगुरूंनी जे काही सांगितले ते त्याचे पालन ख्रिस्ती बांधवांनी केले. निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या धर्मगुरूंवर दोषारोप करणे योग्य नव्हे.'प्रत्येक धर्माचे धर्मगुरू समाजाला त्यांच्या परीने चांगल्या गोष्टी सांगत असतात.समाजाला मार्गदर्शन करत असतात. एकमेकांच्या धर्मगुरू वर आरोप करणे चुकीचे ठरेल.' 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण