शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भाजपा नेत्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणातील कारवाई थांबली, काँग्रेसचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Updated: December 29, 2023 13:29 IST

२०१२ साला पासून भाजप सरकार राज्यातील वाळू उत्खनन व्यवसाय कायदेशीर करण्याचे आश्वासन देत आहे.

पणजी: न्हयबाग - पेडणे येथे बेकायदेशीर वाळू उत्खनन व्यवसायात गुंतलेल्या होडया मोडण्याची करवाई ही भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरुन बंद पाडण्यात  आली. सदर प्रकार हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असून त्याची न्यायालयाने स्वेच्छा दखल घ्यावी अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

२०१२ सालापासून भाजप सरकार राज्यातील वाळू उत्खनन व्यवसाय कायदेशीर करण्याचे आश्वासन देत आहे. मात्र १३ वर्ष उलटली तरी आश्वासनपूर्ती झाली नाही. उलट  बेकायदेशीर वाळू व्यवसाय सुरु आहे.  यामुळे पारंपरिकरित्या वाळू उत्खनन व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसल्याची टीका त्यांनी केली.

कवठणकर म्हणाले, की राज्यातील भाजप सरकार हे डबल इंजिन सरकार असल्याचे म्हणते. मग वाळू उत्खनन व्यवसाय कायदेशीर करण्यास त्यांना कोण रोखत आहे ? यापूर्वी वाळूच्या एका ट्रीपची किंमत ७ ते ८ हजार रुपये इतकी होती. मात्र आता हीच ट्रीप ३६ हजारांवर पोहचली आहे. या स्थितीत गोमंतकीयांनी आपली घरे कशी बांधायची. त्यांना इतकी महाग वाळू घरे बांधण्यासाठी कशी परवडणार याचा विचार व्हायला हवा. या सर्व गोंधळास सरकार जबाबदार आहे. बेकायदेशीर वाळू उत्खनन व्यवसायावर नियंत्रण आणण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा