शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकाॅवरुन विरेश बोरकर व आरोग्य मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी

By पूजा प्रभूगावकर | Updated: February 10, 2024 12:14 IST

विरेश हे अपरिपक्कव व नवे आमदार आहेत. राजकारणी म्हणून तेगंभीर नाहीत.

पणजी: गोमेकॉत लोकांची गैरसोय होत असल्याने आपण आवाज उठवत आहेत. यात कुठलेही राजकारण नाही. मात्र जर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना तसे वाटत असल्यास जनता काय ते उत्तर देईल अशी टीका सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी केली.

विरेश हे अपरिपक्कव व नवे आमदार आहेत. राजकारणी म्हणून तेगंभीर नाहीत. त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार असला तरी ते जे प्रश्न विचारतात त्याची त्यांना फारशी माहिती नसते अशी टीका मंत्री राणे यांनी केली होती. त्यावर बोरकर यांनी हे उत्तर दिले. त्यामुळे गोमेकाॅवरुन या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

बोरकर म्हणाले, की गोमेकॉतील कॅज्युएलटीचे सिलिंग पडून अनेक महिने उलटले तरी त्याची दुरुस्ती झालेली नाही. गोमेकॉत रुग्णांची गैरसोय होत असून औषधे महाग दराने मिळत आहेत. त्यासाठी विझिटींग समिती नेमावी अशी मागणी आपण विधानसभेत आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. मात्र मंत्री ही समिती नेमणार नसल्याचे सांगत आपल्यावरच टीका करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा