शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सरकारी बैठकांसह शासकीय सोहळ्यात 2 ऑक्टोबरपासून प्लॅस्टिक बंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 19:06 IST

सरकारी कार्यालयसोबतच सरकारी बैठका आणि शासकीय सोहळ्यांमध्ये पाण्याच्या प्लास्टीकच्या बाटल्या, बश्या आणि ग्लास आगामी 2 ऑक्टोबरपासून वापरायचे नाहीत असे बजाविणारे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी जारी केले आहे.

पणजी: सरकारी कार्यालयसोबतच सरकारी बैठका आणि शासकीय सोहळ्यांमध्ये पाण्याच्या प्लास्टीकच्या बाटल्या, बश्या आणि ग्लास आगामी 2 ऑक्टोबरपासून वापरायचे नाहीत असे बजाविणारे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी जारी केले आहे. सरकारी खात्यांच्या उपहारगृहांनाही (कॅण्टीन) हा बंदी आदेश लागू करण्यात येत आहे.

इको-फ्रेण्डली बश्या, बाटल्या व कप वापरावेत असे सरकारने बजावले आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मान्यता घेतल्यानंतर सर्वसाधारण प्रशासन खात्याच्या अव्वल सचिवांनी याबाबतचा आदेश जारी केला असून येत्या 2 रोजी गांधी जयंतीच्या दिवसापासून सरकार पूर्णपणो पर्यावरणासपूरक अशी भूमिका घेण्यास कटीबद्ध होत आहे.

सरकारी खात्यांच्या बैठकांवेळी पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टीक बाटल्या वापरल्या जात आहेत. तसेच सरकारी सरकारी कार्यालयांच्या सोहळ्य़ांवेळीही प्लॅस्टीक बाटल्यांचे पाणी दिले जाते. चहा देण्यासाठीही काहीवेळा प्लॅस्टीक ग्लास वापरले जातात. यापुढे अशा वस्तूंचा वापर करायचा नाही असे बजाविले गेले आहे. सरकारच्या प्रत्येक खात्याकडे कॅण्टीन आहे. अशा उपहारगृहांतही यापुढे प्लॅस्टीकच्या बाटल्या, ग्लास व प्लॅस्टीक बश्यांचा वापर करता येणार नाही.

बाजारपेठा व अन्यत्र यापूर्वीच सरकारने व पालिकांनी प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी लागू केली आहे. प्लॅस्टीक कुजत नसल्याने ते पर्यावरणास अतिशय हानीकारक ठरते. तरीही काही बाजारपेठांमध्ये बेकायदा पद्धतीने प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होतो. पणजी बाजारपेठेत यापूर्वी महापालिकेने प्लॅस्टीकविरोधी मोठी कारवाई मोहीम राबवली होती. यामुळे भाजी व फळ विक्रेत्यांनी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर पूर्णपणो थांबवला होता. आता हळूहळू काहीजणांनी छुप्या पद्धतीने हा वापर सुरू केला आहे. महापालिका त्याविरुद्ध पुन्हा कारवाई सुरू करण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा