शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर २०२५ पर्यंत नवे १०० बंधारे: सुभाष शिरोडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2024 07:37 IST

"प्रवाह" कडून गोव्याला प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: म्हादई खोऱ्याची तिन्ही राज्यांनी संयुक्त पाहणी करावी यासाठी गोव्याने तारख्या दिल्या आहेत. "प्रवाह "कडून मात्र आम्हाला अजून त्यावर प्रतिसाद मिळाला नसल्याचे जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. डिसेंबर २०२५ पर्यंत नवे १०० बंधारे बांधले जातील. यापैकी काही बंधाऱ्यांचे काम एप्रिल व मे महिन्यात सुरू झाले आहे. सध्या राज्यात ३७४ बंधारे आहेत. सरकार रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देत आहे. यासाठी शेतकऱ्यांना एनजीओंनी मार्गदर्शन करावे असेही त्यांनी नमूद केले.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, म्हादई खोऱ्याची गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या तिन्ही राज्यांनी संयुक्त पाहणी करावी यासाठी आम्ही तारखा प्रवाहाला दिल्या आहेत. मात्र सदर प्रस्तावावर अद्याप आम्हाला त्यांच्याकडून काहीच कळवलेले नाही. म्हादईचा विषय हा न्यायप्रविष्ठ असल्याने संयुक्त पाहणी केली जावू शकत नाही, असे कर्नाटक ने म्हटले आहे. त्यामुळे आता यावर प्रवाह काय तो निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. पाणी वाचविण्यासाठी आमचे प्राधान्य असेल, लोकांनीही सहकार्य करावे, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.

धरणांमध्ये पुरेसा जलसाठा, १५ जूनपर्यंत चिंता नको

गोव्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत तरी लोकांनी चिता करण्याची गरज नाही. मात्र जुलै, ऑगस्ट मध्ये जर कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती आली, तर मात्र काहीसा त्रास होऊ शकतो. सरकार रेन वॉटर हार्वेस्टिंग वर देखील भर देत आहे. बंधारे, खाण खंदकांवर आंघोळीसाठी गेल्यानंतर काही जण बुडण्याच्या घटना घडत आहे. जर स्विमिंग येत नसेल तर त्यांनी तेथे जावू नये. न कारण सर्व ठिकाणी आम्ही पोलिस तैनात करु शकत नाही, असे मंत्री शिरोडकर यांनी नमूद केले. गोव्यातील धरणक्षेत्रात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. १५ जून पर्यंत पुरेल एवढा पुरेसा जलसाठा आहे. चिंता नसावी.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी