बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा व ...
ढोल ताशांचा गजर, मिरवणुकीत मनमोहक नृत्याविष्कार, गुलालाची उधळण आणि दाटलेल्या अंत:करणाने होणारे बाप्पांचे विसर्जन. महाराष्ट्र आणि भारतातील गणेशोत्सवामध्ये हे चित्र दिसणे सामान्य बाब. पण आता हेच चित्र परदेशातही दिसू लागले आहे. इंग्लंड, अमेरिकेत साजऱ्य ...
सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलगतेने जास्त पाऊस झालेला आहे व सद्य:स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू असून, कोयना धरणात एकूण ७९ टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे. पाणीपातळी राखण्यासाठी शनिवार, दि. २९ रोजी पासून धरण पायथा, विद्युतग ...
मुंबई, दि. २७ : राज्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत आणि १२ सागरी मैल (नॉटिकल)च्या बाहेर जाणाºया बोटींवर व नियमबाह्य मासेमारी करणाºयांवर सागरी मासेमारी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांन ...
सिंधुदुर्गनगरी दि. २७ : तब्बल ३७ वषार्पूर्वी पर्यावरण संवर्धनाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेले तीन ध्येयवेडे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीट करीत या ध्येयवेड्यांनी साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. अवध बिह ...